मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका

‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका स्टारचेच बंगाली चॅनेल स्टार जलशावरील ‘बौ कोठा काओ’ या बंगाली मालिकेचा रिमेक होती. यानंतर या

अग्निहोत्र: अग्निहोत्राची परंपरा आणि त्यामागच्या रहस्याचा शोध घेणारी मालिका

अग्निहोत्र ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी होती. त्यावेळच्या स्त्रीप्रधान कौटुंबिक मालिकांच्या मांदियाळीत काहीसं गूढ, वेगळ्या धाटणीचं कथानक प्रेक्षकांसमोर आलं आणि

असंभव: प्राईम टाईमला प्रसारित झालेली गूढ, रहस्यमय मालिका 

२००७ साली आलेली ‘असंभव’ ही मालिका गूढ, रहस्यमय प्रकारातली मालिका होती. ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जात

जस्सी जैसी कोई नही: एका कुरूप मुलीची हटके कहाणी

‘जस्सी जैसी कोई नही’ ही कथा आहे जस्मित वालिया उर्फ ‘जस्सी’ नावाच्या सर्वसामान्य पंजाबी कुटुंबातल्या एका कुरूप पण अत्यंत हुशार

हम पाँच: एका वेगळ्या वळणावरची कौटुंबिक मालिका

‘हम पाँच’ ही मालिका बालाजी टेलिफिल्म्सची पहिली निर्मिती होती. या मालिकेच्या माध्यमातून एकता कपूरने वयाच्या १६ व्या वर्षी निर्माती म्हणून

स्त्रीप्रधान, कौटुंबिक मालिकांच्या गर्दीत ‘न’ हरवलेली वादळवाट!

‘वादळवाट’ मालिका सुरु झाली तेव्हा पत्रकारिता या विषयावर आधारित तशा बऱ्याच मालिका येऊन गेल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायला हवा

अवंतिका: एका छोट्या कथेची प्रदीर्घ चाललेली मालिका

स्नेहलता दसनूरकर यांच्या एका छोट्या कथेवर आधारित असणाऱ्या अवंतिका या मालिकेला कथाविस्तार करून खुलवलं ते रोहिणी निनावे यांनी. मूळ कथेमध्ये

श्रीयुत गंगाधर टिपरे: ‘अनुदिनी’चा सहज, सुंदर अविष्कार 

दिलीप प्रभावळकर यांनी ‘अनुदिनी’ नावाचं सदर ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलं होतं. पुढे या सदरामधील लेख एकत्रित करून पुस्तकरूपाने ‘अनुदिनी’ याच नावाने प्रसिद्ध

प्रपंच: विभक्त कुटुंबातील मुलांच्या मनात एकत्र कुटुंबाची ओढ निर्माण करणारी मालिका

सुरुवातीच्या काळात झी मराठीवर प्रदर्शित झालेल्या उत्तम मालिकांमध्ये एक नाव आवर्जून घ्यायला हवं ते म्हणजे ‘प्रपंच’ या मालिकेचं. त्या काळात

आभाळमाया – मराठी मालिकांच्या इतिहासातील एक सोनेरी पान 

झी मराठी (पूर्वीचं अल्फा टीव्ही) या चॅनेलवर १९९९ साली प्रदर्शित झालेली ही मालिका खाजगी चँनेलवरची पहिली तर, मराठी मालिकाविश्वातली दामिनी