Bigg Boss Marathi 6: ‘मी तिच्या आयुष्यातून निघालो तरचं…’ घराबाहेर येताच आयुषने सांगितलं तन्वीसोबतच्या दुराव्याचं खरं कारण…
आयुषने सांगितलं की, सुरुवातीला दोघांच्याही वेगवेगळ्या मित्रमंडळी होती. त्याचं स्वतःचं ग्रुपशी घट्ट नातं होतं.
Trending
आयुषने सांगितलं की, सुरुवातीला दोघांच्याही वेगवेगळ्या मित्रमंडळी होती. त्याचं स्वतःचं ग्रुपशी घट्ट नातं होतं.
काही जणांचं मत आहे की, जसजसे इतर सदस्य घराबाहेर पडतील, तसतसे शेवटी या टोळीतील सदस्यांनाच एकमेकांविरोधात उभं राहावं लागेल.
प्राजक्ताबद्दल बोलताना करण भावुक होत म्हणतो, “आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट नाही झालेलो.
दोघांमध्ये शब्दयुद्ध इतके वाढले झाले की आता या दोघांमध्ये “कोण जास्त ओरडेल?” अशी स्पर्धा सुरू झाली आहे.
प्रोमोमध्ये अनुश्री “आम्ही ड्युटी करणार नाही,” अशी ठाम भूमिका घेताना दिसते. यावर प्राजक्ताचा संताप अनावर होतो आणि दोघींमध्ये तीव्र शब्दयुद्ध