Sukh Kalale Marathi Serial

आशय कुलकर्णीची ‘सुख कळले’ मालिकेत दमदार एन्ट्री! सौमित्रच्या भूमिकेने येणार रंजक वळण

कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या लोकप्रिय मालिकेत आता आशय कुलकर्णी सौमित्रच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tu Bhetashi Navyane Serial

एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी; ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेची प्रेक्षकांना लागली उत्सुकता

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Do badan

मुकेशने गायलेले गाणे पुन्हा रफीच्या आवाजात रेकॉर्ड केले!

साठच्या मध्यावर दिग्दर्शक राज खोसला यांनी एक अप्रतिम रोमँटिक मूव्ही दिग्दर्शित केली होती चित्रपट होता ‘दो बदन’(Do badan). यात मनोज

Kalki 2898 AD Box Office Collection

Kalki 2898 AD सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; आतापर्यंत कमावले ‘एवढे’ कोटी

पहिल्या दिवशी ९५.३ कोटींचा बंपर कमावल्यानंतर सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर त्याची हवा कमी होताना दिसली नाही.

Gulzar

लताचे ‘हे’ गाणे गुलजार आपल्या पहिल्या चित्रपटात घेऊ शकले नाही?

प्रतिभावान गीतकार गुलजार (Gulzar) यांना हिंदी सिनेमात पहिला ब्रेक दिला होता दिग्दर्शक बिमल रॉय यांनी. गंमत म्हणजे शैलेंद्र यांच्यासोबत बिमलदा

Sarfarosh

आमीर खानने ‘सरफरोश‘ सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्यात का बदल केले?

आमीर खानच्या सरफरोश या चित्रपटाने या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत! मिस्टर परफेक्टनिस्ट ही बिरुदावली मिळवणारा अभिनेता आमिर खान

Show Time Trailer

अभिनेता इम्रान हाश्मीची मोस्ट अवेटेड सिरीज Show Time चा ट्रेलर प्रदर्शित

सीरिजच्या पहील्या भागाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी शो मेकर्सने दुसर्या भागाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

Gunga Jumna

या सिनेमासाठी दिलीप कुमारने सेन्सॉर बोर्डाशी सहा महिने लढा दिला!

अभिनेता दिलीप कुमार हे स्वतःच एक एक्टिंग इन्स्टिट्यूट होते. त्यांचा अभिनय पाहून राजेंद्रकुमारपासून शाहरुख खान देखील प्रभावीत झाले होते.

Amitabh Bachchan

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दिली होती प्रत्यक्ष वाघाशी फाईट!

माणसाच्या आयुष्यामध्ये काही तारखा अगदी परफेक्ट लक्षात राहणाऱ्या असतात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठी एक तारीख अशीच कायम लक्षात राहणारी

Bimal Roy

‘यांनी’ पाठवले बिमल रॉय यांना खास अभिनंदनाचे पत्र!

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे पन्नासचे दशक भारतीय समाजासाठी खूप महत्त्वपूर्ण होते. कारण या दशकातच नव्या भारताची मुहूर्तमेढ रोवली गेली.