स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक रंगभूमीवर करणार विश्वविक्रम !
‘अलबत्या गलबत्या’ स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Trending
‘अलबत्या गलबत्या’ स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
'गेला माधव कुणीकडे' असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, अहो आपला माधव धुमाकूळ घालायला परत येतोय.!
या रंगभूमीवर घडलेल्या प्रत्येक कलाकाराला कोणत्याही माध्यमात काम करत असताना आपल्या मनातली रंगभूमीची ओढ नेहमीच असते.
भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित 'अस्तित्व' हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे.
८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘नियम व अटी लागू’ चे प्रयोग तर ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे
आगामी सुमी आणि आम्ही या नाटकातून ही जोडी पुन्हा रंगमंचावर एकत्र आली आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या
नाट्य रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते राहुल भंडारे आणि महेश वामन मांजरेकर यांनी दहा वर्षापूर्वी प्रचंड लोकप्रिय झालेले “करून गेलो गांव” हे
‘ऑल द बेस्ट’ नाटक जेव्हा रंगमंचावर आलं तेव्हा भरत जाधव स्ट्रगल करत होते. घरची परिस्थिती यथातथाच. तरीही कुटुंबीयांनी त्यांच्या अभिनयाच्या