जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…
‘कधी तू, रिमझिम झरणारी बरसात’ गायकाच्या जीवनाला वेगळं वळण देणारं गीत!
'मुंबई पुणे मुंबई' भाग पहिला यातलं 'कधी तू, रिमझिम झरणारी बरसात' हे गीत सुद्धा एका गायकाच्या जीवनाला वेगळं वळण देणारं
‘दगडी चाळीतील’ मन धागा धागा चा खरा किस्सा नक्की वाचा
'दगडी चाळीतील' मन धागा धागा चा किस्सा नक्की वाचा.
झी मराठीवरील ‘उंच माझा झोका’ ह्या मालिकेच्या शीर्षक गीताच्या जन्माची कहाणी…
मालिकेच्या शीर्षकगीतांनी आपल्याला मोहिनी घातली आहे. झी मराठीवरील अतिशय गाजलेली मालिका म्हणजे 'उंच माझा झोका'. या मालिकेचे शीर्षकगीत सुप्रसिद्ध कवी
सावळाच रंग तुझा…
मराठी भावसंगीताच्या गाभाऱ्यात डोकावलं तर तिथली एकाहून एक माणिक मोती बघून रसिकांचं मन भारावून जातं. यातचं एक मानाचं नाव होतं
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
काही गाणी अशी असतात की जी इतिहास घडवतात. एखाद्या चित्रपटासाठी लिहिलेली आणि स्वरबद्ध केलेली प्रार्थना एवढी मनाला भावते की ती
संगीतकाराच्या कवीमित्राला शुभेच्छा
सलील कुलकर्णी आणि संदिप खरे यांची अनेक वर्षांची मैत्री. आज संदिप खरे यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे या प्रवासाच्या आठवणी सलील कुलकर्णी
माझिया प्रियाला प्रीत कळेना
माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका गाजलीच मात्र विशेष लक्षात राहिले ते या मालिकेचे शिर्षक गीत. गीतकार अश्विनी शेंडे हिला
गुरुऋणातून मुक्तता नाही
‘तो माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता, माझ्यावर बुवांचे ऋण आहे आणि या गुरूऋणातून मुक्तता नाही,’ असं सांगताहेत वसंतराव देशपांडे यांचे गायकशिष्य...
गीतांमधूनही महाराष्ट्राची गौरवगाथा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासूनच महाराष्ट्राची गौरव गाथा संगीताच्या रूपाने उलगडण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील शाहिरांनी, गीतकारांनी, संगीतकारांनी आपल्या स्वतःच्या शैलीत