Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!
Ankhen: भारतातील पहिला गाजलेला ॲक्शन पॅक्ड थ्रिलर स्पाय सिनेमा
निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर १९६५ सालच्या ‘आरजू’ या यशस्वी चित्रपटानंतर नव्या चित्रपटाची आखणी करत होते. ‘आरजू’ हा रोमॅंटीक चित्रपट होता.