गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या कधीही न बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपूर्ण कला जीवनामध्ये कधीही ऐतिहासिक चित्रपटात काम केले नाही. त्यांनी काही पोशाखी चित्रपटात जसे

जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात मधुबाला वरील जाहीर प्रेमाची कबुली दिली!

‘ट्रॅजिडी किंग’ दिलीप कुमार आणि ‘व्हिनस ऑफ द अर्थ’ मधुबाला या दोघांनी केवळ चार चित्रपटात एकत्र काम केले. पण आजही

कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या प्रेमाची अधुरी एक कहाणी…

कमाल अमरोही यांनी मीनाकुमारी वर कसे अत्याचार केले, तिच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या मनात तिच्याबद्दल ‘जेलसी’ कशी निर्माण झाली, तिच्या करिअरमध्ये अडथळे

राजा परांजपे यांच्या मराठी चित्रपटांवरून प्रेरित होते ‘हे’ हिंदी चित्रपट!

आपल्या मराठी सिनेमावरून त्याकाळी हिंदीत रिमेक होत होते. ही किमया राजा परांजपे यांची होती. त्यांच्या एका गाजलेल्या सिनेमाचा किस्सा तुम्हाला

तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला

आपल्याकडे गीतकार आणि संगीतकार, नायक आणि संगीतकार यांच्या जोड्या होत्या; तशाच काही जोड्या दिग्दर्शक आणि संगीतकार यांच्या देखील होत्या. यातच

या कारणामुळे रावांचा रंक झाले होते भगवान दादा!

एकेकाळी सात-आठ गाड्या आणि दोन दोन स्टुडीओज मालक असलेले भगवान दादा नंतर मात्र ‘डेली पेड आर्टिस्ट’ म्हणून काम करू लागले.

रेहाना (Rehana) – एका अजरामर गीताच्या मेकिंगची हळवी आठवण

‘शिनशिना की बबला बू’ या विचित्र नावाचा हा चित्रपट १९५२ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि गीतलेखन पी

नोकरीच्या पहिल्याच दिवशी महामानवाची भेट झालेला गीतकार

मोजकीच गाणी लिहून मराठी भावसंगीतात आपले नाव अजरामर करणारे गीतकार म्हणजे गंगाधर महांबरे. आजच्या पिढीला कदाचित हे नाव परिचयाचे नसेल,

सुमन कल्याणपूर: संगीताच्या क्षेत्रामधलं एक सुरेल नक्षत्र

अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचा आज वाढदिवस. आजच्या बांगलादेशमधील भवानिपूर येथे

‘ओम शांती ओम‘ हे गाणे आधी लक्ष्मीकांतच्या स्वरात रेकॉर्ड झालं होतं का ?

कर्ज’ च्या वेळी ‘ओम शांती ओम’ हे गाणे खरं तर किशोर कुमार साठीच बनवले गेले होते. पण त्यावेळी अचानक त्याला