amitabh bachchan and rajesh khanna

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून टीका केली होती?

अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या दोघांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ आणि ‘नमक हराम’ या दोन चित्रपटात एकत्र काम केले.

piya ka ghar

Piya Ka Ghar : वपुंच्या कथेवरील धमाल सिनेमा

मराठी साहित्य दरबारातील एक मानाचं पान होतं व पु काळे. शहरी मध्यमवर्गीयांच्या भाव भावनांचं फार सुरेख चित्रण त्यांच्या कथांमधून असायचं.

rishi kapoor

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून काढून टाकणार होते!

काही गाण्याचं भाग्य थोर असतं. थोर शब्द या साठी की अगदी हे गाणं सिनेमातच नकोच म्हणून काढण्यापर्यंत सर्वांच जवळ जवळ

prem parbat movie

Prem Parbat : सिनेमाच्या सर्व प्रिंटस खरंच जळून नष्ट झाल्या कां?

आपण सिनेमाचा इतिहास जतन करण्याबाबत फारच बेफिकीर असतो. सत्तर च्या दशकातील एका सिनेमाबाबात समाज माध्यमात उलट सुलट वाचायला मिळते. त्याची

salman khan and manisha koirala (1)

Sanjay Leela Bhansali : “आज मै उपर आसमां नीचे आज मै आगे जमाना है पीछे “

नव्वदच्या दशकामध्ये पुन्हा एकदा हिंदी चित्रपटातील संगीत सदाबहार बनू लागलं होतं. या काळातील  गाणी पुन्हा एकदा मेलडीस होत होती. ‘आशिकी’,

seema deo

Seema Deo : ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर!

५० आणि ६०च्या दशकातील पहिली पाच वर्षे मराठी चित्रपट हा बऱ्यापैकी शहरी कथानका भोवती फिरत असे. ६० च्या दशकाच्या मध्यावर

narad muni

Indian Cinema : ‘या’ कलाकाराने पडद्यावर तब्बल ६१ वेळा नारद मुनीची भूमिका केली!

एखाद्या कलाकाराने एकाच भूमिका कितीदा साकारावी? तब्बल ६१ वेळा. हो. अभिनेता जीवन (Actor Jeevan) यांनी त्यांच्या संपूर्ण सिने कारकिर्दीत ६१

kishore kumar

Kishore Kumar : अवघ्या दोन तासात किशोर कुमारने रेकॉर्ड केले होते ‘हे’ कल्ट क्लासिक गाणे!

सिनेमाच्या सुवर्ण काळातील आठवणी भन्नाट असतात. या आठवणी आज देखील रसिकांना तो काळ नजरे पुढे आणतात.  त्या काळातील गाणी, त्या

love and god movie

Indian Cinema :हिरो म्हणून साईन केलेला पहिला सिनेमा तब्बल २२ वर्षानी रिलीज झाला!

हिंदी सिनेमाच्या दुनियेत पहिल्यांदा नायकाचा रोल मिळालेल्या अभिनेत्याचा हा  चित्रपट रिलीज मात्र त्याच्या मृत्यूनंतर झाला होता या संपूर्ण घटनेचा पिरेड

dev anand

Dev Anand : लंच टाईममध्ये सहज सुचलेली ‘ही’ गजल आज साठ वर्षांनंतरही आहे तितकीच लोकप्रिय!

हिंदी सिनेमातील गाण्यांच्या कथा मोठ्या मजेदार असतात. कधी कधी अगदी सहज गप्पा चालू असताना त्यातून आलेल्या एखाद्या वाक्यातून एखाद्या ओळीतून