झेप अभी बाकी है मेरे दोस्त!
या वर्षावर नजर टाकली तर काही सिनेमांची दखल प्रेक्षकांनी घेतलीच. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो पावनखिंड, मी वसंतराव, सरसेनापती
Trending
या वर्षावर नजर टाकली तर काही सिनेमांची दखल प्रेक्षकांनी घेतलीच. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो पावनखिंड, मी वसंतराव, सरसेनापती
विक्रमजींच जाणं.. त्यात रुग्णालयाच्या काही गोष्टी, कुटुंबियांची मानसिकता या गोखले कुटुंबियांची अत्यंत व्यक्तिगत बाब आहे. त्यांच्याबाबत कुणी काय निर्णय घ्यायचा
शिवाजी महाराज हे प्रत्येकाचं दैवत आहेत. अगदी मग तो राजकीय नेता असो किवा सामान्य नागरिक. अशावेळी महाराजांचा किंवा त्यांच्या मावळ्यांचा
बॉयकॉटचा प्रकार बळावत असतानाच प्रेक्षकांनी इतर चित्रपटांकडेही पाठ फिरवली आहे. प्रेक्षकांच्या या औदासिन्याचा फटका रणबीर कपूर, अक्षयकुमार, सलमान खान आदी
बॉयकॉट कशासाठी? आमीरसाठी? म्हणजे ज्या आमीरने जो जिता.. कयामत से कयामत तक, सरफरोश, लगान, दंगल यांसारख्या सिनेमातून आपलं रंजन केलं..
एकदा ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या सिनेमाचा सेन्सॉर चालू होता. त्या सेन्सॉरच्या समितीमध्ये कवियित्री शांता शेळकेही होत्या. बाईंनी, "ढगाला लागली
‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमात गांधीजींच्या भूमिकेत नेमकं कोण आहे ते संजूबाबाला कधीच कळलं नव्हतं. म्हणजे, सिनेमाचं चित्रीकरण सुरू असेपर्यंत..
नुकताच टाईमपास ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमाचा प्रेस शो निर्मात्यांनी आयोजित केला नव्हता. प्रेस शोचं आयोजन न झाल्यामुळे
गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही कारणाने आपल्या भावना दुखावू लागल्या आहेत. त्यात आता फोटोंचीही भर पडली आहे. अर्थात रणवीर सिंग खूप
मराठी सिनेमा आणि ‘प्राईम टाईम’ हा तसा वाद जुना आहे. यावर तोडगा काढायचा कसा हा प्रश्न वारंवार पुढे येऊन ठेपतो.