झेप अभी बाकी है मेरे दोस्त! 

या वर्षावर नजर टाकली तर काही सिनेमांची दखल प्रेक्षकांनी घेतलीच. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो पावनखिंड, मी वसंतराव, सरसेनापती

विक्रम गोखले यांच्या मृत्यूची अफवा, निखिल वागळे आणि आपण सर्व!

विक्रमजींच जाणं.. त्यात रुग्णालयाच्या काही गोष्टी, कुटुंबियांची मानसिकता या गोखले कुटुंबियांची अत्यंत व्यक्तिगत बाब आहे. त्यांच्याबाबत कुणी काय निर्णय घ्यायचा

महाराज, चित्रपट आणि आपण!

शिवाजी महाराज हे प्रत्येकाचं दैवत आहेत. अगदी मग तो राजकीय नेता असो किवा सामान्य नागरिक. अशावेळी महाराजांचा किंवा त्यांच्या मावळ्यांचा

प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे?

बॉयकॉटचा प्रकार बळावत असतानाच प्रेक्षकांनी इतर चित्रपटांकडेही पाठ फिरवली आहे. प्रेक्षकांच्या या औदासिन्याचा फटका रणबीर कपूर, अक्षयकुमार, सलमान खान आदी

बॉयकॉट इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ

बॉयकॉट कशासाठी? आमीरसाठी? म्हणजे ज्या आमीरने जो जिता.. कयामत से कयामत तक, सरफरोश, लगान, दंगल यांसारख्या सिनेमातून आपलं रंजन केलं..

प्रेक्षकांची नस ओळखणारा अवलिया – दादा

एकदा ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या सिनेमाचा सेन्सॉर चालू होता. त्या सेन्सॉरच्या समितीमध्ये कवियित्री शांता शेळकेही होत्या. बाईंनी, "ढगाला लागली

दिलीप प्रभावळकर – कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असलेले मिश्किल अभिनेते 

‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमात गांधीजींच्या भूमिकेत नेमकं कोण आहे ते संजूबाबाला कधीच कळलं नव्हतं. म्हणजे, सिनेमाचं चित्रीकरण सुरू असेपर्यंत..

पत्रकारांसाठी खास शो आता नको.. असं का वाटतं निर्मात्यांना?

नुकताच टाईमपास ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमाचा प्रेस शो निर्मात्यांनी आयोजित केला नव्हता. प्रेस शोचं आयोजन न झाल्यामुळे

रणवीर ‘दाखवतोय’ ना दाखवू दे की… बघायचं तर बघा.. नाहीतर राहू दे

गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही कारणाने आपल्या भावना दुखावू लागल्या आहेत. त्यात आता फोटोंचीही भर पडली आहे. अर्थात रणवीर सिंग खूप

थिएटर्सही मिळतील, फक्त मकरंद अनासपुरे यांनी सुचवलेल्या प्रभावी तोडग्याचा विचार व्हायला हवा…

मराठी सिनेमा आणि ‘प्राईम टाईम’ हा तसा वाद जुना आहे. यावर तोडगा काढायचा कसा हा प्रश्न वारंवार पुढे येऊन ठेपतो.