मनोरंजन… मीडिया… मनमानी… आणि बरंच काही!

काळ फार गमतीशीर असतो. गेल्या दोन वर्षांपासून आपण लॉकडाऊन अनुभवला. या काळामध्ये बाकी सगळे व्यवसाय बंद असले तरी मनोरंजन क्षेत्राला

मरतायत थिएटरं…. मरु देत! कुणाचं कुठं काय बिघडतंय?

गेल्या अनेक दिवसांपासून थिएटर्स सुरू करण्याची मागणी होते आहे. दर आठ दिवसांनी आता थिएटर १०० टक्के आसनक्षमतेनं सुरू होण्याबद्दल बातमी

मराठी सिनेसंगीत क्षेत्रात इतना सन्नाटा क्यूं है भाई?

परवा रेडिओ डे झाला. ‘रेडिओ डे’ च्या निमित्ताने आजचा नवा विषय. तर आजचा विषय आहे गाण्याचा. म्हणजे, सिनेमातली गाणी. परिस्थिती

आपल्याला श्रद्धांजली वाहता येते का?

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर खरंतर प्रदीर्घ विमनस्क शांतता यायला हवी होती. राज्य सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होताच. पण

साक्षात्कार लता नावाच्या स्वर संस्काराचा!

संस्कार एकदा करून होत नाही. तो पिढ्यानपिढ्या करावा लागतो. लता मंगेशकरांच्या गाण्यांनी माझ्या पिढीवर असेच संस्कार केले. जे माझ्या वडिलांच्याही

मराठी चित्रपटसृष्टी कात कधी टाकणार? ‘सिंडिकेट’ बनाना मंगता है!

चांगले सिनेमे तयार होणं आणि ते थिएटरवर योग्य वेळेत लागणं, यासाठी इन्स्टिट्यूशनल निर्णय घ्यायची गरज आहेच. केवळ माझा सिनेमा, माझे

पुष्पा..आय हेट टिअर्स! मराठी चित्रपटांसमोर आता नवं आव्हान

पुष्पाच्या यशाने दोन गोष्टी आपल्याला भरभक्कम जाणवून दिल्या आहेत. त्या अशा की, आता दक्षिणी चित्रपटाला आणि चित्रपट निर्मात्यांना महाराष्ट्रातल्या कोपऱ्याकोपऱ्यात

हे राम..! आता अमोल कोल्हे आणि नथुराम

अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या ओटीटीवर येणाऱ्या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्याचा ट्रेलर काल प्रदर्शित

कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अर्वाच्च भाषा, राजकीय हस्तक्षेप आणि सोशल मीडिया….. चुकत चाललंय सगळं!

केवळ राजकीय टिप्पणी केली म्हणून मालिकेतून काढण्यावरून सध्या रणकंदन माजलं आहे. या प्रकरणामुळे इतरांना फायदा होवो ना होवो अभिनेता किरण