Javed Akhtar

Javed Akhtar : अभिनेता धर्मेंद्रने जावेद अख्तरची का माफी मागितली होती ?

माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याची खरी ओळख होते त्याच्या सोबतच्या किंवा हाताखालच्या लोकांसोबत कसा वागतो त्यावर! यशाची ,गुणवत्तेची

Ameeta

Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.

एखाद्या हिरोईनचे नाव वाचकांना विचारून ठरवले जाऊ शकते का? हो नक्कीच. असा प्रकार एकदा झाला होता. एका नवोदित नायिकेचं काय

Kishore Kumar

Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?

ऑल टाइम हिट प्लेबॅक सिंगर किशोर कुमार (Kishore Kumar) १९६९ साली  आलेल्या ‘आराधना’ नंतर प्रचंड यशस्वी झाला.

Manoj Kumar

Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.

अभिनेता मनोज कुमार (Manoj Kumar) सत्तरच्या दशकापासून भारत कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटातून विविध जॉनरच्या

Sai Paranjpye

Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!

सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये भारतीय सिनेमात कलात्मक चित्रपटांचा एक समांतर प्रवाह मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. या कलात्मक

Mahipal

तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर – Mahipal

भारतीय सिनेमाच्या दुनियेत प्रत्येक राज्यातील कलावंतानी अपूर्व असे योगदान दिले आहे. कला आणि संस्कृतीने परिपूर्ण अशा रंगीला राजस्थान या प्रांतातून

Manoj Kumar

Manoj kumar करीता किशोर कुमारने एकही गीत गायले नाही!

भारतीय सिनेमाच्या संगीताचा जेव्हा सुवर्णकाळ चालू होता त्यावेळी अभिनेता देव आनंद सोडला तर इतर कुणी किशोर कुमार यांचा स्वर पार्श्वगायनासाठी वापरत

Raj Kapoor

Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य सिनेमा!

कलावंताच्या मनात काही घटना काही प्रसंग असे कोरलेले असतात की ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतात आणि या प्रसंगाचा उपयोग भविष्यात

Madhumati

Madhumati : मधील हे गाणे बिमल रॉय यांनी का अर्धवट चित्रित केले?

जीनियस दिग्दर्शकांचं एक वैशिष्ट्य असतं ते कधीही रुळलल्या वाटांवरून चालत नाहीत ते स्वतःची अशी स्वतंत्र वेगळी वाट निर्माण करतात. त्यांचं

crisis

crisis : Lalita Pawar आणि Ashok Kumar यांनी संकटाचे संधीत रुपांतर केले !

सिनेमातील चित्रीकरणाच्या दरम्यान झालेल्या घटनेतून एखाद्या कलावंताची इमेजच बदलून जाते. या अपघातात करीअर संपते की काय असे एका क्षणी वाटते