Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं
‘माझी ओळख ‘मदर इंडिया’ म्हणूनच रहावी’ असे नर्गीस का म्हणत ?
१९५७ साली अभिनेत्री नर्गीसने मेहबूब यांच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात भूमिका केली आणि या भूमिकेला देश विदेशात प्रचंड लोकप्रियता मिळाली.