‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
"तू ही रे माझा मितवा" चे वेळ बदलल्यामुळे 8 वाजता लागणारी "कोण होतीस तू काय झालीस तू" ही मालिका ही
Trending
"तू ही रे माझा मितवा" चे वेळ बदलल्यामुळे 8 वाजता लागणारी "कोण होतीस तू काय झालीस तू" ही मालिका ही
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पारू मालिकेचं शूटिंग साताऱ्यातील एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू होतं. हा व्हिला उरमोडी धरणाच्या परिसरात होता.
ओंकारने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत तो नवसंजीवनी आणायचा. त्याची अभिनयशैली, संवादफेक ल्य यामुळे प्रत्येक स्किट गाजायचं.
“सूर्यकांत शंकरराव जगताप उर्फ सूर्या दादा, आता सगळ्यांचा निरोप घेतोय, पण ‘सूर्या’ मित्रा, तू या नितीशला खूप काही दिलंस.
तिच्या दमदार अभिनयामुळे आणि प्रभावी संवादफेकीमुळे ती कोणत्याही मालिकेचं आकर्षण ठरते, त्यामुळे या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्साह आहेत.
स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता आदिश वैद्य अचानक बाहेर पडला होता. ही मालिका उत्तम सुरू असताना त्याने
कर्नाटकमधील ‘जॉलीवूड स्टुडिओ आणि ॲडव्हेंचर्स’ परिसरातील बिग बॉस कन्नड रियालिटी शोचा सेट मंगळवारी रात्री कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सील
आता 'दामिनी' मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली असून, तशाच उत्साहाने तिचा सिक्वेल, 'दामिनी 2.O', लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'शुभविवाह'मध्ये मी एसीपी अपूर्वा पुरोहित या पात्रात दिसणार आहे, आणि पहिल्यांदाच धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून येणार आहे."
हा चित्रपट ‘ मर्दिनी ’ असे असून, तो २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरेची लोकप्रिय