भिकार्‍याच्या वेशात येऊन जया भादुरीला कुणी घाबरवले?

एकाच कलाकाराने एकाच चित्रपटात नऊ वेगवेगळ्या भूमिका करणे हे प्रेक्षकांसाठी मोठी गोष्ट होती. या दोन्ही दक्षिणात्य चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक

देव आनंद –सुरैयाची अधुरी एक प्रेम कहाणी

1963 साली आलेला ‘रुस्तुम सोहराब’ हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर पुढची चाळीस वर्षे सुरैया मरीन ड्राईव्ह च्या आपल्या घरामध्ये

पाकिस्तान मधील पूजा भट्टचा चाहता भारतातील जेलमध्ये सडतोय!

असाच एक फॅन अभिनेत्री पूजा भट्ट हिचा होता. पूजा भट्ट नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटातून रसिकांच्या समोर आली होती. तिच्या मादक

आशा पारेख का आग्रह करत होत्या स्वतःवरच चित्रित झालेलं गाणं डिलीट करण्याचा?

आशा पारेख यांच्या सांगण्यावरून जर ते गाणे चित्रपटातून काढून टाकले असते तर एका चांगल्या गाण्याला प्रेक्षक मुकले असते. कधी कधी

त्या दिवशी मन्नाडे, गायिका कविता कृष्णमूर्ती वर कां इतके संतापले?

आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग कळत नकळतपणे काहीतरी शिकवून जात असतो. प्रसंगाप्रमाणे आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती देखील तुम्हाला शिकवून जात असते.

दादा कोंडके यांनी ‘माहेरची साडी’ हा सिनेमा स्वत: का बनवला नाही?

बुद्धिजीवी वर्ग भले दादांच्या सिनेमाला नाक मुरडत जरी असला तरी इथल्या आम जनतेने दादांच्या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. दादांचा सिनेमा

शेजारी बसलेल्या सुनील दत्तला का ओळखू शकली नाही नर्गीस?

लग्नानंतर मात्र नर्गिस सुनील दत्त यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. त्याच्या करिअरला साथ देण्यासाठी ती त्याला सर्वतोपरी सहाय्य करून लागली.

गीतकार आनंद बक्षी यांनी का नाकारले स्वत: लिहिलेल्या गाण्याचे पितृत्व?

सिनेमातील एका लोकप्रिय गाण्याचा किस्सा खूप मजेदार आहे. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत कल्याणजी आनंदजी

दिलचस्प किस्सा किशोरच्या ‘दूर गगन की छाव में’च्या रिलीजचा!

या थिएटरला तब्बल २१ आठवडे ‘दूर गगन की छाव मे’ या चित्रपटाचा मुक्काम होता. जो सिनेमा एक आठवडा देखील चालणार

महागड्या कॅमेऱ्याची लेन्स फुटली पण शॉट झाला एकदम ओक्के!

हिंदी सिनेमाच्या इतिहासात बऱ्याचदा असे होते की, मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या अपेक्षेने एखाद्या मोठ्या बिग बजेट सिनेमाची निर्मिती होते आणि