Amitabh Bachchan

‘दिवार’मध्ये अमिताभ ऐवजी दिसले असते राजेश खन्ना

‘दिवार’ हा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट. या सुपर डुपर हिट सिनेमाने अमिताभचे सुपरस्टार पद निश्चित झाले.

Pramod Chakraborty

संघर्षातून झळाळून निघालेले दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती

हिंदी सिनेमाच्या दुनियेत स्ट्रगल कुणाला चुकला आहे? आज चोटी वर असणारे कलाकार देखील याच संघर्षाचा  सामना करून पुढे गेलेले असतात.

ram was born

राम जन्मला गं सखे राम जन्मला…

उद्या रामनवमी! प्रभू रामचंद्राचा जन्मदिन. त्यानिमित्ताने गीतरामायणातील (Geetramayana) रामजन्माच्या गाण्याचा हा किस्सा. हे वर्ष गीतरामायणाचे अडूसष्टावे वर्ष आहे. पुणे आकाशवाणी केंद्रावर

Amitabh Bachchan

अमिताभ बच्चन ने गायलेल्या पहिल्या गाण्याची कथा…

हिंदी सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन साठच्या दशकात दशकाच्या उत्तरार्धात १९६९ साली ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून रुपेरी

Rajesh Khanna

‘या’ चित्रपटातून सुपर स्टार राजेश खन्नाचा पत्ता कट

सत्तरच्या दशकामध्ये राजकपूर आपल्या आर के पिक्चर्सच्या द्वारे ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमातून एक बोल्ड लव्ह स्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या समोर

Geetramayana Story

जेव्हा गीतरामायणाचे पहिलेच गीत हरवते तेव्हा…

आज साठ – पासष्ट वर्ष उलटून गेली पण गदिमा यांच्या लेखणी आणि बाबूजींच्या सुरांनी अजरामर झालेले गीतरामायण प्रत्येक मराठी घराला

लता आणि आशाला घडवणारे संगीतकार निर्माण करणारा निर्माता!

भारतीय सिनेमांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोर येथे चित्रपट निर्मितीची मोठे केंद्र होते. इथून अनेक अप्रतिम चित्रपटांची निर्मिती तर झालीच पण अनेक

राजकारणाने ‘या’ अभिनेत्यांची मैत्री कायमची संपली!

राजकारण ही अशी गोष्ट आहे, जी भल्या भल्यांना एकमेकांपासून दूर करते. कित्येकदा एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ देखील राजकारणामुळे विभक्त

… यामुळे विजय तेंडुलकरांना स्मिता पाटीलबाबत निर्णय बदलावा लागला.

ऐंशीच्या दशकात जेंव्हा मराठी सिनेमा तमाशापट, विनोदी पट आणि कौटुंबिक पट यामध्ये ढवळून निघत होता त्यावेळी १९८१ साली डॉ जब्बार पाटील

एक रुपया सायनिंग अमाउंट घेवून मधुबालाने हा सिनेमा केला!

पन्नासच्या दशकामध्ये मधुबाला रसिकांच्या दिलाची राणी बनली होती. तिच्या सौंदर्याने सर्वजण घायाळ होत होते. प्रत्येक जण तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी