कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या प्रेमाची अधुरी एक कहाणी…

कमाल अमरोही यांनी मीनाकुमारी वर कसे अत्याचार केले, तिच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या मनात तिच्याबद्दल ‘जेलसी’ कशी निर्माण झाली, तिच्या करिअरमध्ये अडथळे

राजा परांजपे यांच्या मराठी चित्रपटांवरून प्रेरित होते ‘हे’ हिंदी चित्रपट!

आपल्या मराठी सिनेमावरून त्याकाळी हिंदीत रिमेक होत होते. ही किमया राजा परांजपे यांची होती. त्यांच्या एका गाजलेल्या सिनेमाचा किस्सा तुम्हाला

या कारणामुळे रावांचा रंक झाले होते भगवान दादा!

एकेकाळी सात-आठ गाड्या आणि दोन दोन स्टुडीओज मालक असलेले भगवान दादा नंतर मात्र ‘डेली पेड आर्टिस्ट’ म्हणून काम करू लागले.

रेहाना (Rehana) – एका अजरामर गीताच्या मेकिंगची हळवी आठवण

‘शिनशिना की बबला बू’ या विचित्र नावाचा हा चित्रपट १९५२ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि गीतलेखन पी

नोकरीच्या पहिल्याच दिवशी महामानवाची भेट झालेला गीतकार

मोजकीच गाणी लिहून मराठी भावसंगीतात आपले नाव अजरामर करणारे गीतकार म्हणजे गंगाधर महांबरे. आजच्या पिढीला कदाचित हे नाव परिचयाचे नसेल,

‘ओम शांती ओम‘ हे गाणे आधी लक्ष्मीकांतच्या स्वरात रेकॉर्ड झालं होतं का ?

कर्ज’ च्या वेळी ‘ओम शांती ओम’ हे गाणे खरं तर किशोर कुमार साठीच बनवले गेले होते. पण त्यावेळी अचानक त्याला

…आणि पं. भीमसेन जोशी यांनी दोन तासात सादर केला नवा अभंग!

२४ जानेवारी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा स्मृती दिन! त्या निमित्ताने त्यांच्या एका गाजलेल्या अभंगाच्या मेकिंगचा हा भन्नाट किस्सा. काही

गोल्डी ’विजय आनंद’: मास्टर ऑफ सॉंग पिक्चरायझेशन

गोल्डीच्या प्रत्येक गाण्यातील सौंदर्य स्थळ शोधून काढायची तर मोठा ग्रंथ होईल. त्याच्याकडे कल्पकता अफाट होती. गोल्डीच्या चित्रित गाण्यांवर त्याचा स्वत:चा

कोणते अभंग ‘गोऱ्या’ कुंभाराचे आणि कोणते ‘काळ्या’ कुंभाराचे हे मला चांगलंच माहिती आहे, असं सुधीर फडके का म्हणाले?

१९६७ साली ‘संत गोरा कुंभार’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्याला (विनायकराव सरस्वते) गदिमांची गाणी हवी होती आणि संगीत सुधीर फडके

लता मंगेशकर यांचा स्वर आणि ओ पी नय्यर यांचे सूर का जुळले नाहीत?

उभ्या आयुष्यात लता मंगेशकर यांचा स्वर न वापरता तब्बल २० वर्षे संगीताच्या दुनियेत ताठ मानेने जगलेल्या ओ पी नय्यर यांची