जेव्हा गीतकार शैलेंद्र यांची प्रतिभा रुसते!

कलाकारांची प्रतिभा ऐन मोक्याच्या वेळेला धोका देते. कित्येक वेळा हे कलाकार अगदी ब्लॅन्क होऊन जातात. यातून अनेक गमतीजमती देखील घडतात. 

एका मराठी गायकामुळे रफीसाहेब गाणं अर्धवट सोडून निघून गेले तेव्हा….

हा किस्सा आहे सत्तरच्या दशकाच्या अखेरचा. दिग्दर्शक चेतन आनंद त्यावेळी ‘कुदरत’ हा चित्रपट बनवत होते.

आशा पारेखला मिळालेलं एकमेव फिल्मफेअर अवार्ड आणि मुमताजची नाराजी

आज आपण आशा पारेख यांच्या पुरस्काराबाबत आणि त्यानंतर घडलेल्या एका रामायणाबाबत बोलणार आहोत. असे काय झाले की, एक अभिनेत्री या

‘ये गलीया ये चौबारा’ या गाण्यात राजकपूरने नकळत सांगितली आपली ‘मन की बात’

हिंदी सिनेमाच्या बेपत्ता युगात भटकताना अनेक गाण्यांच्या मेकिंगच्या कथा मनाला आज देखील आकर्षित करतात आर. के. या चित्रसंस्थेच्या ऐंशीच्या दशकातील

किस्सा ‘गाता रहे मेरा दिल‘ गाण्याच्या ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीचा!

गोल्डीने ठरवलं की ‘गाईड’ मध्ये किशोरचं गाणं घ्यायचंच. मग सुरु झाला सिनेमातील गाण्यासाठी सिच्युएशन आणि जागेचा शोध.

अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’

आज अमजदवर लिहिताना त्याच्या आयुष्यातील एका  वेगळ्या पैलूवर लिहायचं आहे. हा किस्सा फारसा कुणाला माहिती नाही.