मालिकांच्या स्पर्धेत ’स्टार प्रवाह’ अव्वल का आहे?

BARC (2020) च्या अहवालानुसार स्टार प्रवाह ही वाहिनी महाराष्ट्र व गोवा राज्यांमध्ये आघाडीची वाहिनी आहे. या वाहिनीने २०२१ मध्येही आपला

जेव्हा ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे प्रेक्षक भरत जाधव यांच्या वडिलांवर चिडले…

‘ऑल द बेस्ट’ नाटक जेव्हा रंगमंचावर आलं तेव्हा भरत जाधव स्ट्रगल करत होते. घरची परिस्थिती यथातथाच. तरीही कुटुंबीयांनी त्यांच्या अभिनयाच्या

त्या रात्री पाऊस होता: डोळ्यांना जे दिसतं ते सत्य असतंच असं नाही

अविनाश आणि रावीच्या मनातील द्वंद्वाचं रूपक म्हणजे पाऊस. जेव्हा दोघं समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या मनातल्या भावना प्रखरपणे व्यक्त होतात. एकमेकांचे

बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?

काही मराठमोळ्या अभिनेत्री बॉलिवूडच्या स्पर्धेत टिकाव धरू शकल्या नाहीत. इतकंच काय तर त्या आता कुठे आहेत, याबद्दलही लोकांना फारशी माहिती

इटलीमध्ये सोनालीचे पैंजण हरवले तेव्हा तिला मिळाला एक सुखद धक्का 

सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेली सोनाली लहानपणापासूनच प्रचंड हुशार होती. तिने भरतनाट्यम मध्ये ‘अरंगेत्रम’ पूर्ण केलं असून गाण्यांचाही दोन परीक्षा

गश्मीर महाजनी: कर्ज फेडण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षीच सुरू केला स्वतंत्र व्यवसाय आणि …

गश्मीरचा जन्म मुंबईला झाला. पण त्याचं संपूर्ण शिक्षण पुण्यामध्ये झालं आहे. पुण्याच्या ‘अभिनय विद्यालय (इंग्लिश मिडीयम)’ शाळेमधून दहावी झाल्यावर त्याने

तो चित्रपट स्वीकारला असता, तर अक्षयसमोर मोकळेपणाने वावरूच शकले नसते….

अक्षय आणि ट्विंकलचा सुखी संसार पाहून डिंपल आता चिंतामुक्त झाली आहे. पण एक गोष्ट मात्र डिंपल आवर्जून सांगते, ती म्हणजे

मुंबईचा फौजदार: प्रत्येकाने आवर्जून बघावी अशी लग्नांनंतरची धमाल-विनोदी प्रेमकहाणी

‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटाची कथा नवीन नसली तरी ती अतिशय सुंदर पद्धतीने फुलवण्यात आली आहे. त्यामुळेच हा चित्रपट बघताना कुठेही

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सीरियल किलिंगच्या घटनेवर आधारित ‘माफीचा साक्षीदार’

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका सामान्य सुसंस्कारी कुटुंबातली मुलं चुकीच्या संगतीमुळे आणि झटपट श्रीमंत व्हायच्या लालसेमुळे अत्यंत ‘भयंकर’ पद्धतीने झालेल्या गुन्ह्यांचा एक

सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण… 

संजय लीला भन्साळी यांचा बालपणीचा काळ तसा कठीण होता. त्यांचे वडील प्रचंड दारू प्यायचे. त्यामुळे घरातलं वातावरणही सतत बिघडलेलं असायचं.