जेव्हा सैफ अली खानने केली होती शशी कपूरची गुंडांपासून सुटका…

शशी कपूर रोज शूटिंग झाल्यानंतर सैफला बाहेर फिरायला घेऊन जात असत. त्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडत असल्यामुळे त्याला बरेचदा शशी कपूर

दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांचा बोलबाला…. बॉलीवूडला मात्र ठेंगा 

महाराष्ट्रात परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. मराठी चित्रपट चांगला प्रेक्षकवर्ग खेचतायत. वर्षाच्या सुरुवातीलाच झिम्मा, पावनखिंड सारख्या चित्रपटांनी बाजी मारली. एकीकडे

‘या’ सुपरहिट गाण्याच्या चित्रीकरणासाठी गेलेली श्रीदेवी तापाने फणफणली आणि…

‘चालबाज’ हा सिनेमा रमेश सिप्पी यांच्या १९७२ सालच्या ‘सीता और गीता’ चित्रपटाचा रीमेक होता. हिंदी चित्रपटातील ‘बेस्ट डबल रोल मुव्हीज’

अभिनेता गोविंदाने कसा घेतला शाहरुख खानचा बदला?

समकालीन नायकांमध्ये (आणि नायिकांमध्येही!) कायम ‘कोल्ड वॉर’ चालू असते. हा लढा वर्चस्वाचा असतो. प्रत्येकालाच टॉपवर राहायचे असते. त्यासाठी अनेक उचापती

ग्रेसी सिंग: ‘लगान’ चित्रपटाची ‘ही’ नायिका सध्या जगतेय एक ‘वेगळेच’ जीवन…

२००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लगान’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि ग्रेसी प्रकाशझोतात आली. यानंतर ग्रेसीला बऱ्याच चित्रपटाच्या ऑफर आल्या

तेजाब: चित्रीकरणादरम्यान ब्रेक घेऊन कलाकार रेस्टॉरंटमध्ये गेले आणि…

तेजाब हा तसं म्हटलं तर मसालापट होता. प्रेम, विरह, हाणामारी या साऱ्या गोष्टी यामध्ये होत्या. महेश देशमुख उर्फ ​​मुन्ना आणि

नायक- द रियल हिरो: एका दिवसाचा मुख्यमंत्री झालेल्या पत्रकाराची कथा आणि व्यथा

राजकारण आणि मीडिया हे असे विषय आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटतं आणि त्यावर नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. या

परपुरुषाचा स्पर्श नको म्हणून ‘या’ अभिनेत्रीने नाकारली चक्क नायिकेची भूमिका…

सिनेमामध्ये काम करणे म्हणजे पाप करणे अशीच भावना महिला गटात झाली होती. दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटात तर वेश्यांनी देखील काम

चित्रीकरणाच्या वेळी जेव्हा प्रेम चोप्रा यांना कोणीच ओळखले नाही तेव्हा घडलं असं काही…

‘आमने सामने’ चित्रपटाचे चित्रीकरण पहेलगाम इथे चालू होते. चित्रीकरणादरम्यान ‘ब्रेक’ झाला की, चाहते आपले ऑटोग्राफ बुक घेऊन यायचे व शशी

थ्री इडियट्स: जेव्हा आमिर दारू पिऊन चित्रीकरण करत होता आणि रिटेकवर रिटेक झाले तेव्हा…

तीन तास डोक्याला कोणताही ‘शॉट’ न देता मस्त करमणूक करणाऱ्या आणि पोटभरून हसायला लावणाऱ्या या चित्रपटात शैक्षणिक पद्धतीवर टीकाही करण्यात