चित्रीकरणाच्या वेळी जेव्हा प्रेम चोप्रा यांना कोणीच ओळखले नाही तेव्हा घडलं असं काही…

‘आमने सामने’ चित्रपटाचे चित्रीकरण पहेलगाम इथे चालू होते. चित्रीकरणादरम्यान ‘ब्रेक’ झाला की, चाहते आपले ऑटोग्राफ बुक घेऊन यायचे व शशी

थ्री इडियट्स: जेव्हा आमिर दारू पिऊन चित्रीकरण करत होता आणि रिटेकवर रिटेक झाले तेव्हा…

तीन तास डोक्याला कोणताही ‘शॉट’ न देता मस्त करमणूक करणाऱ्या आणि पोटभरून हसायला लावणाऱ्या या चित्रपटात शैक्षणिक पद्धतीवर टीकाही करण्यात

खराखुरा ‘सुपरहिरो’ फरहान अख्तर; जीवाची बाजी लावून वाचवले एका कर्मचाऱ्याचे प्राण

सिनेमातील अशक्य अतार्किक गोष्टी म्हणजे एकाच वेळी दहा- दहा गुंडांना लोळवणे, आगीच्या ज्वाळेतून नायिकेची सुटका करणे,महापुराच्या लाटेत घुसून कुणाला वाचविणे...

पद्मिनी कोल्हापूरेच्या थोबाडीत मारण्यासाठी वापरला न्यूटनचा नियम!

कधीकधी छोट्याशा गोष्टीतून देखील विज्ञान समजावून सांगता येतं, समजून घ्यावं लागतं याचा प्रत्यय राज खोसला यांना त्यांच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या

दिवाना: जेव्हा दिव्या भारती घाबरून तब्बल एक तास गाडीत बसून राहिली…

दिव्या भारतीने १९९१ साली ‘विश्वात्मा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती १९९२ सालच्या ‘दिवाना’ या

जेव्हा चारचौघात अमिताभ बच्चन यांच्या श्रीमुखात थप्पड लगावली जाते…. 

हा किस्सा आहे सत्तरच्या दशकातील. त्यावेळी अमिताभ बच्चन हरिद्वारला सुलतान अहमद यांच्या ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.

तो चित्रपट स्वीकारला असता, तर अक्षयसमोर मोकळेपणाने वावरूच शकले नसते….

अक्षय आणि ट्विंकलचा सुखी संसार पाहून डिंपल आता चिंतामुक्त झाली आहे. पण एक गोष्ट मात्र डिंपल आवर्जून सांगते, ती म्हणजे

सलग आठ वर्ष ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला फिल्मफेअर पुरस्काराने दिली हुलकावणी

हिंदी सिनेमाच्या दुनियेत ज्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते त्या आमिर खान यांनी आजवर अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे.

सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण… 

संजय लीला भन्साळी यांचा बालपणीचा काळ तसा कठीण होता. त्यांचे वडील प्रचंड दारू प्यायचे. त्यामुळे घरातलं वातावरणही सतत बिघडलेलं असायचं.

लगान: चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे ७ भन्नाट किस्से

लगानबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तसंच लगान बद्दल माहिती नाही, असं म्हणणारंही क्वचितच कोणी असेल. त्यामुळे आता जे फारसं