r d burman and kishore kumar

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

संगीतकार आर डी  बर्मन यांनी १९६१  सालच्या ‘छोटे नवाब’ या चित्रपटापासून आपली संगीतकार म्हणून कारकीर्द  सुरू केली.  त्यापूर्वी ते आपल्या

sunny deol

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

सनी देओल, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. भारतीय सैन्यदिनाच्या मुहूर्तावर

dharmendra and gulzar

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

हिंदी सिनेमातील ज्येष्ठ दिग्दर्शक, गीतकार, कथा पटकथाकार आणि संवाद लेखक गुलजार यांना धर्मेंद्र गेल्यानंतर त्यांच्यासोबत एकही फुलफ्लेज चित्रपट करता आला

suneil and ahaan shetty

“पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझ्या मुलाने खुप काही….”; अहानबद्दल बोलताना Suneil Shetty याला अश्रु अनावर

९०-२००० चं दशकं बॉलिवूडमध्ये गाजवणारा हिरो सुनील शेट्टी (Suneil Shetty) सध्या आपल्या मुलाच्या ‘बॉर्डर २’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. खं तर

sumitra bhave

‘या’ मराठी महिला दिग्दर्शकांनी गाजवलाय Indian Cinema!

मराठी सिनेमा म्हणजे केवळ एखादी गोष्ट सांगण्याचं माध्यम नाही, तर मानवी भावना, समाजातील नाजूक प्रश्न आणि आयुष्यातील वास्तव या सगळ्या

mohamamd rafi and kishore kumar

जेव्हा Mohamamd Rafi यांच्या डब्यात गेलेल्या गाण्याच्या ट्यूनवरील किशोर यांचे गाणे सुपरहिट झाले!

काही काही गाण्याची कशी गंमत असते पाहा. एक गाणे 1963 साली संगीतकार सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केले.  हे गाणं

entertainment news

‘हा’ चित्रपट बघायला तुम्हाला ३ दिवस लागतील, कारण…

मध्यंतरी छोट्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चलती होती. दीड-दोन तासांचे चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडायचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे चित्रपट बॉक्स

dhurandhar movie

अमेरिकेतही Dhurandhar चा दबदबा, रणवीर सिंगच्या चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने रणवीर सिंगसाठी (Ranveer Singh) लकी ठरलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) चित्रपटाने प्रेक्षकांना

kishore kumar songs

Kishore Kumar यांनी एकही पैसा मानधन न घेता ‘हे’ गाणे गायले!

भारतीय चित्रपट संगीतातील किशोर कुमार हे एक अजब रसायन होतं. कुठल्या क्षणी तो कसा वागेल याचा काही अंदाज कोणाला येत

bollywood songs

Bollywood लाही जमलं नाही ते मराठी मातीतल्या अहिराणी गाण्यांनी करुन दाखवलं!

तुम्ही ‘रस प्यायला ये म्हटलं माय’ हे गाणं ऐकलंय ना? हो, तेच गाणं, ज्यामुळे अहिराणी गाण्यांनी संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ