Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!

अजय देवगण (Ajay Devgan) एकीकडे ‘गोलमाल’ सारखे विनोदी चित्रपट करतोय तर दुसरीकडे ‘दृश्यम’ किंवा ‘भोला’ सारखे कंटेन्ट बेस्ड चित्रपट करुन

Jolly llb 3

Jolly LLB 3 : अर्शद-अक्षयचा कोर्ट ड्रामा, जॉली एलएलबी ३’ची रिलीज डेट जाहिर

प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर, कोर्ट रूम ड्रामा असे चित्रपट फार आवडीने पाहायला आवडतात. आणि याच पठडीतील ‘जॉली एल.एल.बी’ (Jolly LLB) हा

Salman khan

Salman khan : रिलीजपूर्वीच ‘सिकंदर’ची डॉलरमध्ये कमाई सुरु!

सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या ट्रेलर

Priyanka chopra

Priyanka Chopra : आता १००० कोटींच्या बॉलिवूडपटात दिसणार देसी गर्ल!

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत नव्या भूमिकेसह भेटायला येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रियांका कमबॅक करणार

Holi special

Holi Special : होळी, पुरणाचीपोळी आणि ट्रेण्डींग गाणी…!

“आला होळीचा सण लय भारी चल नाचूया…” होळीच्या सणाची वाट लहान मुलांसपासून ते अगदी वयोवृद्धापर्यं सगळेच पाहात असतात. होळीच्या रंगात

Amitabh bachchan

Amitabh Bachchan : बिग बींच्या ऐवजी २४ वर्षांनी ‘केबीसी’चा होस्ट बदलणार? 

“रिश्ते मैं तो हम तुम्हारे बाप लगते है…” खरंच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे बाप आहेत अमिताभ बच्चन. ‘शोले’, ‘दीवार’, ‘शहनशाह’,

Javed akhtar

Javed Akhtar : “हिंदी प्रेक्षकांचा चित्रपटाशी संबंध…”; जावेद स्पष्टच म्हणाले

थ्रिलर, अॅक्शन, रोमॅंटिक-कॉमेडी या पठडीतील चित्रपट अलीकडे प्रेक्षकांना पाहायला फार आवडतात. पण बॉलिवूड सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचीच कुठेतरी नक्कल करत असल्यामुळे

Ranbir kapoor

Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’मधील त्या सीनसाठी रणबीर कसा तयार झाला?

चित्रपटांच्या या ग्लॅमरस जगात आपलं फेम टिकवून ठेवण्यासाठी बऱ्यावेळा कलाकारांना आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काही भूमिका कराव्या लागतात. स्त्री

Sharvari

Sharvari : अमृतसरमध्ये शर्वरीची अटारी-वाघा सीमेला खास भेट!

'मुंज्या' चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी (Sharvari) हिने नुकतीच अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध अटारी-वाघा सीमा समारंभाला

Chhaava

Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय

“हे स्वराज्य व्हावे हि श्रींची इच्छा…” छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न पुर्णत्वास नेण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले.