Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!
“लागली पैज?” नाटकातून रुमानी खरे आणि यशोमन आपटे झळकणार एकत्र !
नाटकाचा मुख्य विषय आजच्या तरुणाईच्या नात्यांवर आधारित आहे. आदित्य आणि रेवा हे पात्र प्रेम आणि महत्वाकांक्षेच्या गुंतागुंतीत अडकलेले आहेत.