तब्बल २० वर्षांनंतर Amruta Khanvilkar चे रंगभूमीवर पदार्पण; पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी
"मला नेहमीच निपुण आणि मधुगंधा यांच्या सोबत काम करायचं होतं. ते दोघे प्रकल्पात एक ताजेपणा आणि प्रेरणा आणतात.
Trending
"मला नेहमीच निपुण आणि मधुगंधा यांच्या सोबत काम करायचं होतं. ते दोघे प्रकल्पात एक ताजेपणा आणि प्रेरणा आणतात.
नाटकाचा मुख्य विषय आजच्या तरुणाईच्या नात्यांवर आधारित आहे. आदित्य आणि रेवा हे पात्र प्रेम आणि महत्वाकांक्षेच्या गुंतागुंतीत अडकलेले आहेत.
अभिनेता विक्की कौशलने देखील त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, विक्की कौशलने मराठीतून संवाद साधत या नाटकाला शुभेच्छा दिल्या
गूढतेचा अनुभव रंगमंचावरही तितकाच प्रभावी ठरावा, यासाठी विशेष प्रकाशयोजना आणि साउंड डिझाईनचा वापर करून एक रहस्यमय वातावरण उभं केलं जात
नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रयोगात केवळ पाच पत्रे सादर केली जातात आणि ती दरवेळी बदलत राहतात.
मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी (Virajas kulkarni). विराजसने आपल्या प्रभावी अभिनयाने खूपच कमी वेळात स्वतःची मोठी ओळख तयार
मराठीपासून हिंदी ,दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारे सचिन खेडेकर २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.
दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात आली.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या सकस कलाकृतींनी आणि अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी, साऊथ सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
अभिनेता भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे आणि तेजस पिंगुळकर हे ही असणार आहेत.