नवा गडी अन् राज्य नवं…

मराठी रंगभूमीवर येणाऱ्या एखाद्या दर्जेदार नाटकाचा जेव्हा सिनेमा होतो, तेव्हा नाटक अगदी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोचतं आणि त्यातली गाणी प्रत्येकाच्या

बदल होतोय……

भविष्यात काही चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये, काही मोबाईल स्क्रीनवर, काही चॅनलवर तर काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर काही अॅपवर (त्याला चौथा पडदा म्हणतात)

मल्टीप्लेक्स संस्कृती रुजू लागली आणि चित्रपटाच्या लांबीला अवाजवी महत्व येत गेले…

चित्रपटची लांबी ही थीमनुसार असते आणि दिग्दर्शकाची ती गरज पण असते. काही प्रसंग खोलवर खुलवायचे असतात.

‘शोले’ रिलीज झाला तेव्हा पहिले एक दोन आठवडे पडला… पडला अशीच हवा होती!

चित्रपट पाडता येतो...... या लेखाच्या शीर्षकात मी प्रश्नचिन्ह दिलेले नाही, यातच बरेच काही येते.... सुरुवातीलाच दोन परस्परविरोधी गोष्टी सांगतो...

दोन महिने झाले, अंधारात चित्रपटगृहे….

राज्यातील सिनेमा थिएटर बंद ठेवावी लागून दोन महिने तर देशातील थिएटर बंद ठेवावी लागून पन्नास दिवस पूर्ण झाले

….. आणि आठवली सिनेमाच्या तिकीट विक्रीची लांबलचक रांग

आजही प्रत्येक शुक्रवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होतात (एखादा मोठा सण बुधवार, गुरुवारी आला तर भाग वेगळा). पूर्वी त्या शुक्रवारच्या अगोदरच्या