sadhana and manoj kumar

Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

हिंदी सिनेमाचे महान दिग्दर्शक राज खोसला यांचे हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. सुरुवातीला गुरुदत्त यांचे सहायक असलेले राज खोसला यांनी

rajesh roshana nd julie movie

Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

भारतीय सिनेमाच्या म्युझिकल गोल्डन इरातील प्रतिभावा न संगीतकार रोशन यांचं वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी १९६७ साली अकाली निधन झालं.

kishore kumar

Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

अभिनेता, गायक, दिग्दर्शक, संकलक, संगीतकार अशी चौफेर मुसाफिर करणारे आणि रसिकांच्या हृदयात कायम विराजमान असणारे कलावंत म्हणजे किशोर कुमार! आज

Madhuri Dixit

Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा झळकली १९८४ साली राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटात. सिनेमा लो बजेट होता आणि फार

Rajesh Khanna

Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यावर चित्रित झालेली गाणी हा नेहमीच रसिकांच्या आवडीचा आणि रम्य स्मरणाचा विषय असतो. आज देखील

bhupendar singh

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

१९६५ साली दिग्दर्शक चेतन आनंद एक चित्रपट बनवत होते ‘आखरी खत’. या चित्रपटासाठी त्यांनी नायक म्हणून गायक भूपिंदर यांना ऑफर

sulochana chavan

Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

इसाक मुजावर नेहमी म्हणायचे तीन श्यामने सुलोचना चव्हाण यांच्या आयुष्यात बहार आणली!पहिले श्याम म्हणजे संगीतकार श्यामबाबू पाठक ज्यांनी सुलोचना कदम

Dosti

Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

‘आरती’ प्रदर्शित झाल्यावर राजश्री चित्र संस्थेचा दुसरा चित्रपट होता ‘दोस्ती’(Dosti). ६ नोव्हेंबर १९६४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला.

Suresh Wadkar

Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

प्रत्येक कलावंताचं एखादं गाणं त्यांचं सिग्नेचर सॉंग असतं. हे गाणं ऐकलं की लगेच त्या कलाकाराचा चेहरा डोळ्यापुढे येतो. गायक सुरेश

Javed Akhtar

Javed Akhtar : अभिनेता धर्मेंद्रने जावेद अख्तरची का माफी मागितली होती ?

माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याची खरी ओळख होते त्याच्या सोबतच्या किंवा हाताखालच्या लोकांसोबत कसा वागतो त्यावर! यशाची ,गुणवत्तेची