चॉकलेट हिरो ऋषी कपूरचे पहिल प्रेम आणि पहिल ब्रेकअप!

राज कपूर यांचे चिरंजीव ऋषी कपूर यांना 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

मनमोहन देसाई यांनी बदलला कुली सिनेमाचा क्लायमॅक्स

दिग्दर्शकाला काय हवं असतं हे कलाकाराला माहीत असतं आणि कलाकाराच्या काय क्षमता आहेत हे दिग्दर्शकाला ठाऊक असतं. त्यामुळेच गुलजार आणि

लता दीदींच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त काही आठवणी

आज ६ फेब्रुवारी. लता मंगेशकर यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले. मागच्या वर्षात एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी

‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ हे गाणं ‘आनंद’ सिनेमासाठी लिहीलंच नव्हतं! 

भारतीय सिनेमाच्या इतिहासात ज्या सिनेमाची माईलस्टोन म्हणून नोंद झाली आहे तो ऋशिकेश मुखर्जींचा ’आनंद’सिनेमा! यात एक गाणं होतं ’कहीं दूर

‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या कां…’ हे मराठी भावगीत झाले ७५ वर्षांचे!

काही गाणी अमरत्वाचा पट्टा घेऊनच जन्माला आलेली असतात. कारण ही गाणी कधीच विसरली जात नाही किंवा कधीच जुनी होत नाही.

करिश्मा कपूरच्या पहिल्या चित्रपटाचा नायक हरीश आठवतो कां?

करिष्मा कपूर हिने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून हिंदी सिनेमाच्या पडद्यावर पहिले पाऊल ठेवले. तिचा नायक होता दक्षिणेकडील अभिनेता हरीश. या

…आणि हेमा मालिनी व देव आनंद रोप वे वरच लटकले!

१९७० साली प्रदर्शित झालेला ‘जॉनी मेरा नाम’. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरण्याच्या दरम्यान हा किस्सा घडला होता.

मन्नाडे यांच्या एका लोकप्रिय गाण्यातून ‘हा’ बिजनेस झाला सुरू…

गायक कलाकार मन्नाडे यांनी एक गाणं बंगाली भाषेत १९६९ साली गायले होते. बंगाली भाषेतील हे प्रचंड लोकप्रिय असं गाणं ठरलं.

नालासोपारा रेल्वे स्टेशनवर सुचलेल्या ट्यूनवर बनले हिट गाणे!

अपयशी चित्रपटातील गाणी मात्र अतिशय नितांत सुंदर होते. गोल्डन इराला आणखी समृध्द करणारी होती. संगीतकार मदन मोहन यांचे एक सहाय्यक

जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी …

सर्व गाण्यात कोरसचा अतिशय सुंदर उपयोग करून घेतला आहे. (हिरव्या रानात हिरव्या रानात चावळ चावळ चालती भर ज्वानीतली नार अंग