Sahir Ludhianvi – चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, या गाण्यासाठी साहिर का आग्रही होता?

साहिर (Sahir Ludhianvi) सच्चा कवी होता.चोप्रांनी संगीतकार बदलले, पण गीतकार साहिर मात्र कधीच बदलला नाही.

‘या’ क्रिकेटपटूमुळे झाला होता राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रूचा ब्रेकअप!

अंजू महेंद्रू ही राजेश खन्नाची पहिली प्रेयसी. १९६७ ते १९७२ या काळात आजच्या भाषेत सांगायचे तर, राजेश खन्ना तिच्यासोबत ‘रिलेशनशिप’

जेव्हा अभिनेत्री ‘नर्गिस’वर आला होता चोरीचा आरोप!

कधीकधी माणसाच्या हातून झालेली छोटीशी चूकही मोठ्या संकटाला आमंत्रित करते. अशीच एक चूक अभिनेत्री नर्गिस हिच्याकडून झाली होती. ती सुध्दा

हा अभिनेता करीत असे स्वतःच्याच चित्रपटांची तिकीट विक्री!

१९५२ साली राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या लक्ष्मी रोड (नारायण पेठ) वरील ‘भानुविलास’ या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला

‘त्या’ निनावी पत्रामुळे इंदीवर यांनी लिहिलं “फूल तुम्हे भेजा है खत में…” हे प्रेमगीत  

‘सरस्वती चंद्र’ या सिनेमाचे संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या ‘म्युझिक रूम’ मध्ये काम करीत होते. एक लिफाफा आला. हे पत्र कोण

लावारीसमधील ‘मेरे अंगने में…’ गाण्यावरून झाला होता वाद – ही आहेत त्याची कारणे 

चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक गीत गायले होते. ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है...’ या चित्रपटाला आणि या गाण्याला

हिंदीत सुपरफ्लॉप ठरलेल्या ‘या’ सिनेमाचा ‘मराठी’ रिमेक भारतातील १४ भाषांसह चिनी भाषेतही सुपरहिट झाला 

प्रादेशिक चित्रपटांना अशा प्रकारचे पुरस्कार देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते!. पहिला पुरस्कार वितरण सोहळा १९६२ साली झाला या

…आणि संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’च्या संगीताने इतिहास घडवला!

आज १८ फेब्रुवारी. संगीतकार खय्याम यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने आज आपण १९८१ साली प्रदर्शित झालेल्या आणि खय्याम यांच्या संगीत असलेल्या

गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या कधीही न बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपूर्ण कला जीवनामध्ये कधीही ऐतिहासिक चित्रपटात काम केले नाही. त्यांनी काही पोशाखी चित्रपटात जसे

जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात मधुबाला वरील जाहीर प्रेमाची कबुली दिली!

‘ट्रॅजिडी किंग’ दिलीप कुमार आणि ‘व्हिनस ऑफ द अर्थ’ मधुबाला या दोघांनी केवळ चार चित्रपटात एकत्र काम केले. पण आजही