‘ओम शांती ओम‘ हे गाणे आधी लक्ष्मीकांतच्या स्वरात रेकॉर्ड झालं होतं का ?

कर्ज’ च्या वेळी ‘ओम शांती ओम’ हे गाणे खरं तर किशोर कुमार साठीच बनवले गेले होते. पण त्यावेळी अचानक त्याला

देव करीता रफी: मेरा मन तेरा प्यासा….

आज कोणत्याही सांगितिक कार्यक्रमाची पूर्तता याच्या गाण्याशिवाय होत नाही. देवसाठी किशोरकुमारचा स्वर आपल्याला ठायी ठायी भेटतो, किंबहुना किशोरची सत्तरच्या आधीची

तेरी प्यारी प्यारी सूरतको किसीकी नजर ना लगे

हिरोईन कडे बघून हसरतला काही खास ओळी सुचेनात.खरं तर असली गाणी लिहायला त्याला अडचण यायला नको होती पण त्याला काही

गोल्डीची कमाल पंचमची धमाल

गोल्डी विजय आनंदने दिग्दर्शित केलेला १९६६ चा ’तिसरी मंझिल’ हा सिनेमा भारतीय सिनेतिहासातील एक माईल स्टोन चित्रपट.आपल्या अतिशय हटके अशा