ब्लॉग: या कारणासाठी जुही चावलाने निर्मात्याला कोर्टात खेचले होते.…नव्वदच्या दशकाच्या मध्याची गोष्ट! 

नव्वदच्या दशकातील एक गोड अभिनेत्री म्हणजे जुही चावला (Juhi Chawla). तिची प्रमुख भूमिका असलेली एक मालिका दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असल्याचे

जोधा अकबरच्या १४ वर्षानंतर हृतिक रोशनने केले ‘हे’ वक्तव्य

हृतिक रोशनचा जोधा अकबर चित्रपट आजही त्याच्या चाहत्यांना तितकाच आवडतो जेवढे प्रेम त्याला १४ वर्षांपूर्वी मिळाले होते. या चित्रपटासाठी हृतिकने

‘चाबूक’ चित्रपाटतून ‘ही’ जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता मिलिंद शिंदे यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांपासून ते लघुपटांपर्यंत असंख्य कलाकृतींमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. सूत्रसंचलनाच्या दुनियेत

‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये जेसिकाच्या एंट्रीमुळे, मलिकेला नवे वळण

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. आता माझी तुझी रेशीमगाठमध्ये जेसिकाची एंट्री, कोण आहे ही

गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या कधीही न बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपूर्ण कला जीवनामध्ये कधीही ऐतिहासिक चित्रपटात काम केले नाही. त्यांनी काही पोशाखी चित्रपटात जसे

संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) काळाच्या पडद्याआड!

संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे मंगळवारी रात्री ११ वाजता मुंबईमधील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी निधन

दादासाहेब फाळके: ‘राजा हरिश्चंद्र’ पहिला चित्रपट नसल्याचा दावा का करण्यात आला होता?

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन. भारतामधील पहिला चित्रपट (मूकपट) बनविण्याचे श्रेय दादासाहेबांना

‘या’ म्युझिक अल्बम्सच्या ‘१२ लाख’ कॅसेट्सची झाली होती विक्रमी विक्री!

१९९५ साली अलिशा चीनॉयच्या 'मेड इन इंडिया' या अल्बमपासून भारतीय संगीत जगतात खऱ्या अर्थाने पॉप संगीताचे (indipop) आगमन झाले. याच

व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त अभिनेता सुयश टिळक याने दिला खास मेसेज.. म्हणाला ‘खरा व्हॅलेन्टाईन म्हणजे…’

व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने सोशल मीडिया प्रेमाच्या पोस्टनी भरुन गेलं आहे. अभिनेता सुयश टिळक यानेही एक खास मेसेज शेअर केला आहे.

चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण

अत्यंत मोजक्या टीममध्ये केवळ एक महिन्यात एका उत्तम चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणेज 'पाँडीचेरी'. हा चित्रपट चक्क