‘या’ कारणामुळे वहिदा रेहमान आणि राज खोसला पुन्हा कधीही एकत्र आले नाहीत

वहिदाने जागच्या जागी उभं राहून केलेल पदन्यास आणि मुद्राभिनय पाहून कुणाच्याही तोंडातून वा! अशी दाद जातेच. हे सोपं काम नाही,

रमेश देव (Ramesh Deo)काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. साठच्या दशकातील मराठी चित्रपटातील राजबिंडा नायक अशी त्यांची ओळख होती.

पं. बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj): कथ्थकमधील ‘महामेरू’!

नृत्याच्या अनेक ‘रिअ‍ॅलिटी शोज्’मध्ये नृत्य आणि सर्कस यांमधील फरक न ओळखू शकणारे कलाकार पाहून खऱ्या अभिजात कलेची व हाताच्या बोटांवर

‘झी मराठी’वरच्या या लोकप्रिय मालिकेची जागा घेणार ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका

‘तू तेव्हा तशी’ म्हणत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतायत. या मालिकेच्या निमित्ताने स्वप्नील तब्बल १० वर्षांनी

नोकरीच्या पहिल्याच दिवशी महामानवाची भेट झालेला गीतकार

मोजकीच गाणी लिहून मराठी भावसंगीतात आपले नाव अजरामर करणारे गीतकार म्हणजे गंगाधर महांबरे. आजच्या पिढीला कदाचित हे नाव परिचयाचे नसेल,

पुष्पा..आय हेट टिअर्स! मराठी चित्रपटांसमोर आता नवं आव्हान

पुष्पाच्या यशाने दोन गोष्टी आपल्याला भरभक्कम जाणवून दिल्या आहेत. त्या अशा की, आता दक्षिणी चित्रपटाला आणि चित्रपट निर्मात्यांना महाराष्ट्रातल्या कोपऱ्याकोपऱ्यात

सुमन कल्याणपूर: संगीताच्या क्षेत्रामधलं एक सुरेल नक्षत्र

अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचा आज वाढदिवस. आजच्या बांगलादेशमधील भवानिपूर येथे

आयुष्यावर बोलणारा सलील जेव्हा संदीपच्या वेडेपणावर बोलतो…(Saleel-Sandeep)

‘आयुष्यावर बोलू काही…’ असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणारे सलील जेव्हा त्यांचा मित्र संदीप खरेच्या वेडेपणावर बोलतात तेव्हा ते

‘ओम शांती ओम‘ हे गाणे आधी लक्ष्मीकांतच्या स्वरात रेकॉर्ड झालं होतं का ?

कर्ज’ च्या वेळी ‘ओम शांती ओम’ हे गाणे खरं तर किशोर कुमार साठीच बनवले गेले होते. पण त्यावेळी अचानक त्याला

हे राम..! आता अमोल कोल्हे आणि नथुराम

अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या ओटीटीवर येणाऱ्या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्याचा ट्रेलर काल प्रदर्शित