‘झी मराठी’वरच्या या लोकप्रिय मालिकेची जागा घेणार ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका

‘तू तेव्हा तशी’ म्हणत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतायत. या मालिकेच्या निमित्ताने स्वप्नील तब्बल १० वर्षांनी

नोकरीच्या पहिल्याच दिवशी महामानवाची भेट झालेला गीतकार

मोजकीच गाणी लिहून मराठी भावसंगीतात आपले नाव अजरामर करणारे गीतकार म्हणजे गंगाधर महांबरे. आजच्या पिढीला कदाचित हे नाव परिचयाचे नसेल,

पुष्पा..आय हेट टिअर्स! मराठी चित्रपटांसमोर आता नवं आव्हान

पुष्पाच्या यशाने दोन गोष्टी आपल्याला भरभक्कम जाणवून दिल्या आहेत. त्या अशा की, आता दक्षिणी चित्रपटाला आणि चित्रपट निर्मात्यांना महाराष्ट्रातल्या कोपऱ्याकोपऱ्यात

सुमन कल्याणपूर: संगीताच्या क्षेत्रामधलं एक सुरेल नक्षत्र

अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचा आज वाढदिवस. आजच्या बांगलादेशमधील भवानिपूर येथे

आयुष्यावर बोलणारा सलील जेव्हा संदीपच्या वेडेपणावर बोलतो…(Saleel-Sandeep)

‘आयुष्यावर बोलू काही…’ असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणारे सलील जेव्हा त्यांचा मित्र संदीप खरेच्या वेडेपणावर बोलतात तेव्हा ते

‘ओम शांती ओम‘ हे गाणे आधी लक्ष्मीकांतच्या स्वरात रेकॉर्ड झालं होतं का ?

कर्ज’ च्या वेळी ‘ओम शांती ओम’ हे गाणे खरं तर किशोर कुमार साठीच बनवले गेले होते. पण त्यावेळी अचानक त्याला

हे राम..! आता अमोल कोल्हे आणि नथुराम

अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या ओटीटीवर येणाऱ्या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्याचा ट्रेलर काल प्रदर्शित

कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अर्वाच्च भाषा, राजकीय हस्तक्षेप आणि सोशल मीडिया….. चुकत चाललंय सगळं!

केवळ राजकीय टिप्पणी केली म्हणून मालिकेतून काढण्यावरून सध्या रणकंदन माजलं आहे. या प्रकरणामुळे इतरांना फायदा होवो ना होवो अभिनेता किरण

Aishwarya Rai: ऐश्वर्याच्या कारकिर्दीची सिल्व्हर ज्यूबली

ऐश्वर्या राय! निळे डोळे, गोड चेहरा आणि तब्बल ५ फूट ७ इंच उंची असं आसमानी सौंदर्य लाभलेल्या ऐश्वर्याचा बॉलिवूड प्रवास

अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’

आज अमजदवर लिहिताना त्याच्या आयुष्यातील एका  वेगळ्या पैलूवर लिहायचं आहे. हा किस्सा फारसा कुणाला माहिती नाही.