गणेशोत्सवाच्या रंगात रंगली मनोरंजनसृष्टी – ‘या’ चित्रपटांत दिसले होते गणेशोत्सवाचे रंग  

सर्वांच्या आवडत्या सणाचा मोह मनोरंजन क्षेत्राला पडला नसता तर नवल होतं. गणेशोत्सवानिमित्त जवळपास सर्वच चॅनेल्सवर विविध कार्यक्रम तर असतातच, पण

बॉलिवूडच्या ‘या’ नायिकांचे होते अंडरलवर्ल्डशी संबंध 

काही अभिनेत्री मेहनतीने आपलं स्थान निर्माण करतात, तर काही या सिनेसृष्टीला रामराम ठोकून निघून जातात. पण काही जणी मात्र झटपट

खळखळून हसायला लावणाऱ्या या कॉमेडी वेबसिरीज आवर्जून बघा…

संध्याकाळी ७ ते १० घरातल्या टीव्हीचा रिमोट तुमच्या हातात येत नसेल, तरीही हरकत नाही. तुम्ही तुमच्या मर्जीचे कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर

अंग्रेज नाही, भारतात जन्मला होता ‘हा’ अभिनेता; इंग्रजीसह हिंदी, उर्दू भाषेवरही होतं प्रभुत्व 

सत्तरच्या दशकापासून चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असणाऱ्या टॉम अल्टर या अभिनेत्याने कित्येक हिंदी, इंग्लिश चित्रपटांसह प्रादेशिक भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अनेकजण

‘या’ प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गाण्यामुळे सुभाष घईंवर दाखल झाली होती कोर्ट केस…

सगळं ‘ओक्केमध्ये’ चाललं आहे असं वाटत असतानाच अचानक चित्रपटातील गाण्याविरोधात दिल्लीमधील वकील आर.पी. चुग यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. याचिका

लक्ष्मण रेषेचा अर्थ सांगणारा ‘गुमराह’ आणि सत्यघटनेवर आधारित ‘वक्त’

गुमराहच्यावेळी चोप्रांच्या प्रतिभाशक्तीचा एक वेगळाच पैलू पाहण्यास मिळाला, तर ‘वक्त’च्या कथेला त्यांनी कोर्ट रूम नाट्य खुनाचे रहस्य व दैव वादाची

बॉलिवूडमधील खऱ्या आयुष्यातील लोकप्रिय बहीण- भाऊ

बॉलिवूडचे चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये साध्या सणांचाही मोठा समारंभ केला जातो. असाच एक सॅन म्हणजे रक्षाबंधन. पण आज आपण ऑनस्क्रीन

जेव्हा बाबूजींनी निशिगंधा वाड यांना चेहऱ्यावरचा मेकअप उतरवायला लावला तेव्हा …

अत्यंत संस्कारी कुटुंबात वाढलेल्या निशिगंधा वाड यांच्या कुटुंबातील सर्वजण बोर्डाच्या परीक्षेत मेरिटमध्ये आलेले होते. परंतु निशिगंधा तेव्हा नाटकांमधून काम करत

काजोल: गौतम राजाध्यक्षांचं ‘कुरूप वेडे पिल्लू’

‘काजोल आणि कॉट्रोव्हर्सी’ या शब्दांचा तसा एकमेकांशी फारसा संबंध नाही. पण काजोल (Kajol) भडक डोक्याची, फटकळ आणि जजमेंटल असल्याच्या चर्चा

Ananya Movie Review: जगण्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या माणसांची गोष्ट म्हणजे ‘अनन्या’

मोठ्या मानसिक आणि शारीरिक आघातानंतर खचून गेलेल्या अनन्याला कसा? कोण? कधी? का? आधार देतो. त्यामागे त्या-त्या व्यक्तीचा काय विचार असतो?