Rekha in umrao jaan movie

Rekha : ‘दिल चीज क्या है…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा!

मुजफ्फर अली यांचा ‘उमराव जान’ हा चित्रपट २ जानेवारी १९८१ रोजी प्रदर्शित झाला होता. आता लवकरच पुन्हा एकदा तो रिलीज

kabuliwala movie

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

अभिजात साहित्याची मोहिनी पिढ्यान पिढ्यांवर पडलेली असते. १८९२ साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ‘काबुलीवाला ‘ नावाची एक लघु कथा लिहिली.

jitendra

Jitendra–श्रीदेवी–जयाप्रदाचा ‘तोहफा’ आठवतो कां?

८०च्या दशकामध्ये बॉलीवूडची अवस्था मोठी विचित्र झाली होती. एकतर घरोघरी रंगीत टीव्हीचे आगमन झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमापासून काहीसा दुरावला होता. त्याचवेळी

music composer madan mohan

…तर संगीतकार Madan Mohan रसिकांना अभिनय करताना दिसले असते!

भारतातील पहिली ऑफिशियल वॉर मूवी म्हणून ज्या सिनेमाचा उल्लेख होतो त्या ‘हकीकत’ (१९६४) या सिनेमाची मोहिनी आज देखील भारतीय सिनेमांवर

sholay

‘Sholay सिनेमाचे शूटिंग चालू असताना कुणी खंडणी मागितली होती?

भारतीय सिनेमातील सर्वाधिक चर्चित सिनेमा ‘शोले’ प्रदर्शनाची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘शोले

dostana movie

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे दिग्दर्शकाने जुगाड करून कसे चित्रित केले?

भारतीय सिनेमाचे अल्फ्रेड हिचकॉक म्हणून त्यांची ओळख आहे त्या दिग्दर्शक राज खोसला यांची जन्मशताब्दी चालू आहे. राज खोसला यांनी अनेक

sachin pilgoankar

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

काही चित्रपटांनी मनाच्या खोल कप्प्यात अढळ स्थान मिळविलेले असते. काळाच्या सीमा त्याला त्यावर आपली छाया पडू देत नाही. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे

vitthal rakhumai

Vitthal Vitthal :अवघ्या १५ मिनिटांत चाल लावून तयार झाला हा अभंग; ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’

सध्या महाराष्ट्र मध्ये भक्तिमय वातावरण आहे. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने पायी पंढरपूरला जात

rajesh khanna

Rajesh Khanna आणि सायरा बानो हे दोन समकालीन कलाकार का एकत्र येऊ शकले नाही?

सत्तरच्या दशकातील सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्या काळातील सर्व नायिकांसोबत भूमिका केल्या समकालीन नायिकांसोबत (रेखा, मुमताज, मौसमी, झीनत, परवीन) तर

singer kishore kumar

८०च्या दशकातील Kishore Kumar यांच्या रॅप गाण्याचा किस्सा!

नव्वदच्या दशकामध्ये एका ब्रेथलेस गाण्यान खूप लोकप्रियता असेल केली हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलं होतं. कोई जो मिला तो