2022 च्या बॉक्स ऑफीसवर बॉलिवूडपेक्षा टॉलिवूडचं वर्चस्व!

कोविडचा उद्रेक झाल्यानंतर बंद झालेली चित्रपटगृह यावर्षात प्रेक्षकांसाठी उघडण्यात आली.  ही चित्रपटसृष्टीसाठी सर्वात चांगली गोष्ट ठरली.  ओटीटीच्या माध्यमातून चित्रपट बघण्याची

भिकार्‍याच्या वेशात येऊन जया भादुरीला कुणी घाबरवले?

एकाच कलाकाराने एकाच चित्रपटात नऊ वेगवेगळ्या भूमिका करणे हे प्रेक्षकांसाठी मोठी गोष्ट होती. या दोन्ही दक्षिणात्य चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक

देव आनंद –सुरैयाची अधुरी एक प्रेम कहाणी

1963 साली आलेला ‘रुस्तुम सोहराब’ हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर पुढची चाळीस वर्षे सुरैया मरीन ड्राईव्ह च्या आपल्या घरामध्ये

आशा पारेख का आग्रह करत होत्या स्वतःवरच चित्रित झालेलं गाणं डिलीट करण्याचा?

आशा पारेख यांच्या सांगण्यावरून जर ते गाणे चित्रपटातून काढून टाकले असते तर एका चांगल्या गाण्याला प्रेक्षक मुकले असते. कधी कधी

मैत्रिणीच्या समोर अभिनेत्री साधनाला का लज्जित व्हावे लागले?

अभिनेत्री साधना हिला लहानपणी एकदा आपल्या मैत्रिणींच्या समोर अक्षरशः मान खाली घालावी लागली होती. शरमिंदा व्हावे लागले. खूपच लज्जित व्हावे

शेजारी बसलेल्या सुनील दत्तला का ओळखू शकली नाही नर्गीस?

लग्नानंतर मात्र नर्गिस सुनील दत्त यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. त्याच्या करिअरला साथ देण्यासाठी ती त्याला सर्वतोपरी सहाय्य करून लागली.

महागड्या कॅमेऱ्याची लेन्स फुटली पण शॉट झाला एकदम ओक्के!

हिंदी सिनेमाच्या इतिहासात बऱ्याचदा असे होते की, मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या अपेक्षेने एखाद्या मोठ्या बिग बजेट सिनेमाची निर्मिती होते आणि