Bollywood movies remade in south: या ८ सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे बनले होते दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक!

काही हिंदी चित्रपट असे आहेत की, त्या चित्रपटांचे दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक बनविण्यात आले आहेत (Bollywood movies remade in south). अर्थात,

Movie Review: ‘A Thursday’ – तुम्हालाच कृष्ण व्हावे लागेल

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये महिलांची सशक्त पात्रे लिहिली जात आहेत. दिग्दर्शक बेहजाद खंबाटा यांने ‘A Thursday’ याने नैना (यामी गौतम)

ब्लॉग: या कारणासाठी जुही चावलाने निर्मात्याला कोर्टात खेचले होते.…नव्वदच्या दशकाच्या मध्याची गोष्ट! 

नव्वदच्या दशकातील एक गोड अभिनेत्री म्हणजे जुही चावला (Juhi Chawla). तिची प्रमुख भूमिका असलेली एक मालिका दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असल्याचे

जोधा अकबरच्या १४ वर्षानंतर हृतिक रोशनने केले ‘हे’ वक्तव्य

हृतिक रोशनचा जोधा अकबर चित्रपट आजही त्याच्या चाहत्यांना तितकाच आवडतो जेवढे प्रेम त्याला १४ वर्षांपूर्वी मिळाले होते. या चित्रपटासाठी हृतिकने

गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या कधीही न बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपूर्ण कला जीवनामध्ये कधीही ऐतिहासिक चित्रपटात काम केले नाही. त्यांनी काही पोशाखी चित्रपटात जसे

जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात मधुबाला वरील जाहीर प्रेमाची कबुली दिली!

‘ट्रॅजिडी किंग’ दिलीप कुमार आणि ‘व्हिनस ऑफ द अर्थ’ मधुबाला या दोघांनी केवळ चार चित्रपटात एकत्र काम केले. पण आजही

A Thursday: नाजूक यामी गौतमचा सणकी लूक, ट्रेलर पाहून काळजाचा ठोका चुकला

'A Thursday' चित्रपटातील यामीचा हा ‘फर्स्ट लूक’ पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. ट्रेलरची सुरुवात एका फोन कॉलने होते. यामध्ये यामी

ब्लॉग: असं काय घडलं की, अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशहा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली

एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन वाद होणं, आंदोलनं होणं या गोष्टी अधूनमधून होतच असते. त्याला कारणे भिन्न असतात. त्यातील काही चित्रपटांचे असे

कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या प्रेमाची अधुरी एक कहाणी…

कमाल अमरोही यांनी मीनाकुमारी वर कसे अत्याचार केले, तिच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या मनात तिच्याबद्दल ‘जेलसी’ कशी निर्माण झाली, तिच्या करिअरमध्ये अडथळे

आपल्याला श्रद्धांजली वाहता येते का?

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर खरंतर प्रदीर्घ विमनस्क शांतता यायला हवी होती. राज्य सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होताच. पण