अवघ्या पंधरा मिनिटात चाल लावून अशोक पत्की यांनी बनवलं हे अजरामर गीत!

मराठी चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, भावसंगीत, जाहिराती आणि मालिकांची शीर्षक गीते याच्या सोबतच जिंगल्समुळे रसिकांच्या हृदयात अजरामर स्थान मिळवणारे संगीतकार म्हणजे

काय आहेत नव्या सूनेकडून रत्नमाला बाईंच्या अपेक्षा ?

कलर्स मराठी’वरील ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.‌ मालिका सध्या एका रंजक वळणावर असून अखेर लवकरच

यामुळे अभिनेता धर्मेंद्रला घरापर्यत पायपीट करावी लागली…

अभिनेता धर्मेंद्र याला सुरुवातीपासूनच सिनेमाची प्रचंड आवड होती. आपण देखील सिनेमात जाऊन हिरोचे काम करावे असं त्याला कायम वाटत असे.

‘दीपा’ म्हणून रेश्माला करता येत नाहीत ‘या’ गोष्टी

‘स्टार प्रवाह’ परिवार पुरस्कार २०२३ घ्या सोहळा नुकताच पार पडला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सोहळ्यावेळी प्रेक्षकांचे

या कव्वालीमधील चूक मनमोहन देसाईंनी दुरुस्ती केली…

मनमोहन देसाई यांचा २७ मे १९७७ रोजी प्रदर्शित झालेला ‘अमर अकबर अँथनी’ हा ऑल टाईम ग्रेट मूव्ही आहे. हंड्रेड पर्सेंट

भावविश्व साकारणारा ‘डायरी ऑफ विनायक पंडित’

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ हा चित्रपट कमालीचा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन

’कळीदार कपूरी पान’ तब्बल दहा वर्षांनी रंगले!

काही गाण्यांचा भाग्य उदय होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. किती? तब्बल दहा वर्षे. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातील ‘कळीदार कपूरी

लतादीदींनी फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात गायला नकार दिला…

हिंदी सिनेमाचा इतिहासात १९५३ सालापासून फिल्म फेयर अवार्डची सुरुवात झाली. आपल्याकडे याला ऑस्करचा दर्जा दिला गेला. त्यामुळे पहिले पासूनच पुरस्काराला

‘स्टुडिओतील चाळींशी’आजचा प्रेक्षक रिलेट होईल का?

गिरगावात चाळ संस्कृतीत वाढल्याने चाळीचे व्यक्तिमत्व, जीवनशैली, भाषा, सण संस्कृती, शेजारधर्म, ओटीवरच्या गप्पा, नाक्यावरचा टाईमपास, गल्ली चित्रपट, गल्ली क्रिकेट असं

‘करवा चौथ’ मुळे अभिनेता जितेंद्रचे वाचले प्राण!

अनादी काळापासून चालत आलेल्या या संस्कारांनी भारतीय समाज जीवन समृद्ध झाले आहे. आज वैज्ञानिक युगामध्ये देखील भारतीय मूल्यांना जागतिक मान्यता