असं काय घडलं की, जया भादुरीला दुसऱ्या नायिकांसाठी डबिंग करावं लागलं

१९८२ साली रमेश बहल यांनी ‘ये वादा रहा’ हा चित्रपट बनविला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश बहल यांचे सहाय्यक कपिल

..तर बिग बी दिसले असते ‘खलनायक’!

बॉलिवूडच्या टिपिकल मसालापट चित्रपटांपैकी एक असूनही खलनायक वेगळा ठरला तो सुभाष घई यांच्या दिग्दर्शनामुळे. चित्रपटातील विवादित “चोली के पीछे क्या

ज्यू नरसंहाराची कहाणी चित्रपटात, खुद्द नाझी सैतानाच्या आवाजात!

“आम्ही लाखो ज्यूंना मारलं असं तुम्ही म्हणत असाल, तर मी अगदी समाधानाने म्हणेन की, आम्ही शत्रूचा खात्मा केला हे उत्तमच

‘या’ एका घटनेनं अशोक मामांना वक्तशीर बनवलं… 

वाचनाची तालीम चालू करायची असतानाच एक दिवस मामा वाचनाला उशीरा गेले. लागू तर वेळेत आले होतेच. मामा आले तेव्हा एव्हाना

‘हे’ मराठी चित्रपट अडकले होते वादाच्या भोवऱ्यात

मराठी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, त्यावरून आंदोलनं झाली, कोर्ट केस झाल्या असे प्रकार सहसा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होत नाहीत. परंतु

‘झॉलिवूड’ कागदावर उतरविणारी मनस्वी कलावंत: आसावरी नायडू

मुंबईनंतरची व्यावसायिक म्हणून कुठली यशस्वी रंगभूमी असेल तर ती ‘झाडीपट्टी’. मोसमात सव्वाशे कोटींची उलाढाल झाडीपट्टीत होते. आसावरीसह कित्येक कलावंतांना झाडीपट्टीनं

धाकडवर भारी पडला हंबीरराव…प्रवीण तरडेंमुळे कंगनावर आली ही वेळ…

धाकड सिनेमाची सुरवातच तशी खराबच झाली. हा भव्यदिव्य बिगबजेट सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला, पण तो बघायला सिनेमागृहात फारसे

‘या’ अभिनेत्रीच्या ‘टॉपलेस’ फोटोने देशात उडाली होती मोठी खळबळ!

१९९३ हे वर्ष भारतासाठी मोठं उलाढालीचे वर्ष होते. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारून दोनच वर्ष झाली होती. जग एक मोठी बाजारपेठ बनत

अप्सरा थिएटर: या चित्रपटाच्या प्रीमिअरला चक्क कॉलेजच्या मुलांना आमंत्रित केलं होतं

अप्सरा चित्रपटगृह! म्हणताक्षणीच डोळ्यासमोर येते ती अतिशय आकर्षक नक्षीकाम केलेली, देखणी आणि ग्लॅमरस लूक असलेली भव्य आणि मान उंचावून पाहत

‘हे’ दोन चित्रपट जुहीने नाकारले नसते तर ती होऊ शकली असती नंबर १ अभिनेत्री

तो काळ होता माधुरी दीक्षित, जुही चावला आणि श्रीदेवीचा. या तिन्ही अभिनेत्री नंबर १ च्या स्पर्धेत होत्या. श्रीदेवी या दोघीना