Anurag kashyap

Anurag Kashyap : कश्यपने ‘या’ कारणामुळे मुंबईला केला कायमचा राम राम!

हिंदी चित्रपटसृष्टीत लोकांना फारच इगो असतात आणि आता बॉलिवूडमध्ये काहीच उरलं नाही असं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले होते.

South films

South films : दाक्षिणात्य चित्रपट VFX आणि संस्कृतीचा ताळमेळ कसा बसवतात?

चित्रपटसृष्टीचा पाया एका मराठमोळ्या माणसाने रोवला. दादासाहेब फाळके यांनी मनोरंजनासाठी रोवलेलं चित्रपटांचं बीज आज २१व्या शतकात भलं मोठं वृक्ष झालं