यामुळे अभिनेता धर्मेंद्रला घरापर्यत पायपीट करावी लागली…

अभिनेता धर्मेंद्र याला सुरुवातीपासूनच सिनेमाची प्रचंड आवड होती. आपण देखील सिनेमात जाऊन हिरोचे काम करावे असं त्याला कायम वाटत असे.

’कळीदार कपूरी पान’ तब्बल दहा वर्षांनी रंगले!

काही गाण्यांचा भाग्य उदय होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. किती? तब्बल दहा वर्षे. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातील ‘कळीदार कपूरी

‘करवा चौथ’ मुळे अभिनेता जितेंद्रचे वाचले प्राण!

अनादी काळापासून चालत आलेल्या या संस्कारांनी भारतीय समाज जीवन समृद्ध झाले आहे. आज वैज्ञानिक युगामध्ये देखील भारतीय मूल्यांना जागतिक मान्यता

चॉकलेट हिरो ऋषी कपूरचे पहिल प्रेम आणि पहिल ब्रेकअप!

राज कपूर यांचे चिरंजीव ऋषी कपूर यांना 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सेटवर प्रत्यक्षातही क्रिकेटचा खेळ मेळ…

देव आनंदच्या अनेक हौशी गोष्टींमधील एक म्हणजे आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना आग्रहाने बोलावणे, आपल्या दिग्दर्शनातील शूटिंग आम्हाला दाखवणे आणि

त्या दिवशी मन्नाडे, गायिका कविता कृष्णमूर्ती वर कां इतके संतापले?

आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग कळत नकळतपणे काहीतरी शिकवून जात असतो. प्रसंगाप्रमाणे आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती देखील तुम्हाला शिकवून जात असते.