bhartratna lata mangeshkar

Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सुमधुर आवाजांनी आपल्या कानांवर उत्कृष्ट संगीताचे संस्कार झाले आहेत. प्रत्येक बाजातील गाणी विविध भाषांमध्ये

lata mangeshkar aqnd mohammad rafi singing together | Box Office Collection

Mohammad Rafi : ‘बॅक टू बॅक’ रेकोर्ड झालेली ‘ही’ गाणी ५० वर्षांनंतरही आहेत लोकप्रिय!

रेट्रो काळातील सुमधुर गाण्यांच्या मेकिंगच्या गोष्टी आज देखील रसिकांना अचंबित करतात त्या काळात आपली निर्मिती  सर्वार्थाने चांगली व्हावी म्हणून सर्व

bhupendar singh

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

१९६५ साली दिग्दर्शक चेतन आनंद एक चित्रपट बनवत होते ‘आखरी खत’. या चित्रपटासाठी त्यांनी नायक म्हणून गायक भूपिंदर यांना ऑफर

prem parbat movie

Prem Parbat : सिनेमाच्या सर्व प्रिंटस खरंच जळून नष्ट झाल्या कां?

आपण सिनेमाचा इतिहास जतन करण्याबाबत फारच बेफिकीर असतो. सत्तर च्या दशकातील एका सिनेमाबाबात समाज माध्यमात उलट सुलट वाचायला मिळते. त्याची

love and god movie

Indian Cinema :हिरो म्हणून साईन केलेला पहिला सिनेमा तब्बल २२ वर्षानी रिलीज झाला!

हिंदी सिनेमाच्या दुनियेत पहिल्यांदा नायकाचा रोल मिळालेल्या अभिनेत्याचा हा  चित्रपट रिलीज मात्र त्याच्या मृत्यूनंतर झाला होता या संपूर्ण घटनेचा पिरेड

Suresh Wadkar

Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

प्रत्येक कलावंताचं एखादं गाणं त्यांचं सिग्नेचर सॉंग असतं. हे गाणं ऐकलं की लगेच त्या कलाकाराचा चेहरा डोळ्यापुढे येतो. गायक सुरेश

Amar Bhoopali Marathi Movie

Amar Bhoopali Marathi Movie: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवाह पिक्चरवर पाहा अजरामर चित्रपट ‘अमर भूपाळी’…

काही सिनेमे असे असतात जे कितीही जुने झाले तरी प्रेक्षकांच्या मनात त्यांच स्थान अगदी तसाच ताजं आणि नवं असत.

Dil to pagal hai

Dil To Pagal Hai : राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट होणार Re-Release

हिंदी चित्रपसृष्टीतील ९०चं दशक शाहरुख खान, माधुरी, करिश्मा कपूर, सलमान खान यांनी तुफान गाजवलं. एकाहून एक सुपरहिट चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना

Naqsh Lyallpuri

Naqsh Lyallpuri : चौपाटीवरील गोंगाटात लिहिली ही अप्रतिम गजल!

काही गीतांच्या जन्म कहाण्या थक्क करणाऱ्या असतात. गीतकार नक्श लायलपुरी (Naqsh Lyallpuri) यांनी लिहिलेली ही गजल आज पन्नास वर्षानंतर देखील

Lata Mangeshkar

Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर

संपूर्ण जगभरातील संगीतप्रेमी लोकांचे जीवन संपन्न आणि समृद्ध करणारा एकमेव आवाज म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar). या मधुर आवाजाने